scorecardresearch

‘माया संपादन करणा-यांवर बडगा न उगारल्यास सरकार नेभळट’

शेतक-यांना सिंचन प्रकल्पाच्या नावाखाली देशोधडीला लावून अशा प्रकल्पातून कोटय़वधींची माया संपादन करणा-यांवर सरकार काहीच बडगा उगारत नसेल तर सरकार नेभळट…

आरोग्य सुविधा व वैद्यकीय शिक्षण मोफत पुरवणे हे शासनाचे कर्तव्यच – पी. बी. सावंत

लोकसंख्येला पुरे पडतील इतके डॉक्टर, परिचारिका व वैद्यकीय सहायकांची निर्मिती करण्यासाठी वैद्यकीय शिक्षणही मोफत पुरवणे हे शासनाचे आद्य कर्तव्य आहे.

बँकिंग व्यवस्थेपुढचा अडसर म्हणजे सरकार- गिरीश कुबेर

‘भारतीय बँकिंग व्यवस्थेपुढचा सरकार हाच सर्वात मोठा अडसर आहे. बँकेच्या लुटीत व्यवस्थापनाचा जेवढा हात असतो तेवढय़ा बँकिंग कर्मचाऱ्यांच्या संघटनाही त्यासाठी…

हातावर पोट असणाऱ्या कष्टकऱ्यांची गारपीटग्रस्तांना ‘लाख’ मोलाची मदत

सरकारच्या तातडीच्या मदतीबरोबरच बक्कळ पैसा असणाऱ्यांनी दानत दाखविली पाहिजे, ही अपेक्षा आहे. मात्र, ज्यांचे पोट हातावर आहे, अशा कष्टकऱ्यांनी त्यासाठी…

विधिमंडळ अधिवेशन : विरोधकांची राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान घोषणाबाजी

अधिवेशनाला सुरूवात होताच विरोधकांची राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान जोरदार घोषणाबाजी केली. अर्धा तास चाललेल्या अभिभाषणादरम्यान विरोधकांनी घोषणाबाजी करत भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न…

अधिका-यांच्या माफीनंतर प्रशासन, पदाधिकारी वाद संपुष्टात

सांगली महापालिकेतील अधिका-यांनी शुक्रवारी स्थायी समितीच्या सभेत माफी मागितल्यानंतर गेले तीन दिवस सुरू असलेला प्रशासन व पदाधिकारी यांच्यातील संघर्ष संपुष्टात…

नगर जिल्ह्य़ातील रस्ते जोडण्यासाठी केंद्राकडे निधीची मागणी

केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने महाराष्ट्रातील उपेक्षित खेडी जोडण्यासाठी २ हजार ६५० किलोमीटरचे रस्ते पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूर केले आहे. त्यात नगर…

मलनिस्सारण प्रकल्प घोटाळ्यात प्रशासन, सत्ताधा-यांचे हात ओले

सोलापूर शहर व हद्दवाढ भागात महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानांतर्गत २१२ कोटी खर्चाच्या मलनिस्सारण योजनेच्या निविदा प्रक्रियेत सुमारे ५० कोटींचा घोटाळा…

शिवरायांच्या किल्ल्यांबद्दल शासनाची अनास्थाच – निनाद बेडेकर

शिवरायांची तत्त्वे राजकारण्यांनी थोडी जरी अमलात आणली असती, तरी राज्याचे रूप पालटू शकले असते,’ असे मत ज्येष्ठ इतिहास अभ्यासक निनाद…

संबंधित बातम्या