सलग काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने एका दिवसाची विश्रांती घेतल्यानंतर शनिवारी जिल्ह्यातील देवळा, बागलाणसह काही भागास पुन्हा झोडपून काढले.
डाळिंबाच्या झालेल्या व्यवहारातून कोणाला पुढील पंधरा दिवसात जवळपास साठ लाखाचे उत्पादन मिळणे अपेक्षित होते तर ३२ रुपये किलोप्रमाणे व्यापाऱ्याला दिलेल्या…
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पेचात अडकलेल्या राज्य मंत्रिमंडळाने आता गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारला साकडे घालण्याचे ठरविले आहे.