scorecardresearch

अवकाळी पाऊस, गारपिटीचा मारा सुरूच

राज्यात रविवारी उस्मानाबादमध्ये गारपीट तर अनेक भागांत वादळी पाऊस झाल्यानंतर सोमवारीही राज्याच्या काही भागांत अवकाळी पाऊस झाला तर शहापूरमध्ये गारांचा…

फळबागा नसतानाही ३३४ शेतकऱ्यांना गारपिटीची मदत!

बदनापूर तालुक्यातील तळणी-लोधेवाडी गावात ३३४ शेतकऱ्यांचे बहुवार्षिक बागायती फळपिकांचे गारपिटीने नुकसान झाल्याचे खोटे दाखवून १ कोटी ४ लाख ७५ हजार…

फेब्रुवारी-मार्चमधील गारपिटीमुळे हिंगोलीत एस. टी. चे उत्पन्न गोठले!

जिल्ह्य़ात फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या गारपिटीचा फटका एस. टी.लाही बसल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. हिंगोली आगारात ३१ मार्चपर्यंत ६० लाख ३१ हजार…

गतविजेते गारपीटले!

अवकाळी गारपीटीचा प्रकोप महाराष्ट्रातील नागरिकांनी काही दिवसांपूर्वीच अनुभवला. ही गारपीट केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून सख्खे शेजारी असलेल्या बांगलादेशमध्ये गारपीटीने आकस्मिक…

सरकारी अनास्थेवर मंत्र्यांचाच हल्लाबोल

गारपीट आणि अवकाळी पावसाने खचलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेले मदत पॅकेज अजूनही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले नाही.

गारपीटग्रस्तांना मदत करण्यामध्ये ‘दगडूशेठ’चा पुढाकार आनंददायी

गारपीटग्रस्तांना मदत करण्यामध्ये पुढाकार घेत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने अशा कार्यामध्ये नवा पायंडा पाडला आहे, असे मत राज्याच्या मुख्य…

गारपीटग्रस्तांना १५ एप्रिलपर्यंत मदत

गारपीटग्रस्त भागांच्या पाहणीचे काम ५ एपिलपर्यंत पूर्ण केले जाईल आणि १५ एप्रिलपर्यंत गारपीटग्रस्तांच्या खात्यात पैसे जमा केले जातील, अशी हमी…

आत्महत्यासत्र सुरूच

राज्याच्या अनेक भागांत हाहाकार उडवणाऱ्या गारपिटीला पंधरवडा उलटूनही सरकार अद्याप सर्वेक्षणातच अडकले असून प्रत्यक्षात कुठलीही मदत पोहोचलेली नाही.

‘नुकसानीच्या अटीविना शेतकऱ्यांना मदत करावी’

पिकांची ५० टक्क्य़ांपेक्षा कमी हानी झालेल्या शेतकऱ्यांनाही सरकारने मदत द्यावी, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जालना जिल्हा शाखेने केली. जिल्हा…

गारपीटग्रस्तांच्या मदतीतील भेदभावामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याच्या संदर्भात सरकारने निर्णय घेतला असला, तरी पन्नास टक्क्यांच्या आत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाच ही मदत मिळणार नसल्याने…

लोकमानस: शेतकऱ्यांनी स्वतला सावरावे!

गारपिटीमुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतला. वर्तमानपत्रांमध्ये बातम्या येऊ लागल्या. राजकारणी गारपिटीमुळे…

संबंधित बातम्या