रेल्वे अपघातावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, गेल्या अकरा वर्षापासून महाराष्ट्राची आणि मुंबईची जनता पायाभूत सुविधा आणि मुंबईकरांचा प्रवास सुखकर…
पत्रकारांशी बोलताना सपकाळ यांनी मोदींच्या ११ वर्षांच्या काळाचे वर्णन ‘बोलायचा भात, बोलाची कढी’ असे केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या संघटनांच्यावतीने…
सपकाळ यांनी सोमवारी ‘लोकसत्ता’च्या नागपूर कार्यालयाला भेट दिली. या वेळी त्यांनी प्रस्तावित ‘शक्तिपीठ’ महामार्गासह सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.