त्रिभाषा सुत्रानुसार शाळेत पहिलीपासून केल्या जाणाऱ्या हिंदी भाषेच्या सक्तीवरून सर्वच स्तरातून विरोध केला जात आहे. राजकीय, सामाजिक तसंच कला क्षेत्रातील…
आगामी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पुणे, पिंपरी-चिंचवड, मीरा-भाईंदर, वसई-विरार या महानगरपालिका निवडणुकांमध्ये हिंदीच्या विरोधात वातावरण तापू शकते.
महाराष्ट्र सरकारने इयत्ता पहिलीपासून नव्या शैक्षणिक धोरणानुसार त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय घेतला आणि लगेच काही ठरावीक राजकीय नेत्यांनी आरोपांच्या फैरी…