राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघासोबत चर्चा करून सर्व शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याबाबत प्राथमिक चर्चा…
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांच्या कार्यक्रमात शिक्षणमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार मंडळाला आपली कार्यपद्धतीच बदलावी लागली.
अजूनही दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे महत्त्व कमी होण्याची चिन्हे नाहीत. स्वातंत्र्यापूर्वी इयत्ता सातवीच्या परीक्षेला (त्याला व्हर्नाक्युलर फायनल असे म्हणत.) जे…
तीनपैकी दोन मागण्या मान्य केल्यानंतरही पाच वर्षांपूर्वीच्या २१०० वाढीव पदांना मान्यता देण्याच्या मागणीसाठी अडून बसलेल्या शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका