देशाच्या सीमा आणि देशातील नागरिकांचे शत्रूपासून रक्षण करणे हे भारतीय लष्कराचे (Indian Army) प्रमुख कर्तव्य आहे. भूदल, नौदल आणि वायूदल या तीन सेनांचा समावेश भारतीय लष्करामध्ये होतो. १८९५ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रेसिडेन्सी सैन्याच्या बरोबरीने भारतीय सैन्याची स्थापना करण्यात आली, पुढे १९४७ मध्ये स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्याचे भारतीय लष्करामध्ये विलीनकऱण करण्यात आले. भारतीय लष्कराला फार मोठा इतिहास आहे. सैन्यातील प्रत्येक सैनिक देशासाठी, देशवासियांसाठी लढत आहे. डिसेंबर २०२१ मध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये लष्कराचे प्रमुख बिपीन रावत यांचे निधन झाले. त्यानंतर जनरल मनोज पांडे यांची नियुक्ती लष्करप्रमुखपदी करण्यात आली.
भारतीय लष्करामध्ये अनेक रेजमेंट्स आहेत. सेवा परमो धर्म: हे भारतीय सैन्याचे ब्रीदवाक्य आहे. जगामध्ये लष्कराच्या बाबतीमध्ये चीन हा देश पहिल्या क्रंमाकावर आहे. तर भारतीय लष्कर हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे लष्कर आहे. भारताकडे १.४ दशलक्षाहून अधिक सक्रिय सैन्य आहे.Read More
सैन्यदलाला धर्माच्या राजकारणात खेचण्याचे काम भाजपचे काही नेते करतात, तेव्हा पक्षातून नाराजीही व्यक्त होत नसेल तर सैन्यदलाचा धर्माच्या राजकारणासाठी वापर…
रचना बिष्ट रावत यांनी भारतीय सैनिकांच्या (१९७१ आणि त्याही आधीपासूनच्या) शौर्याबद्दल चार पुस्तकं लिहिल्यानंतर, भारताचे पहिले संयुक्त सेनादलप्रमुख जनरल बिपीनकुमार…
Madhya Pradesh DCM: मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांच्या या विधानावर टीका झाल्यानंतर, ते म्हणाले, “काँग्रेस माझे विधान चुकीच्या पद्धतीने सादर करत आहे.…
Operation Sindoor: Updates: पाकिस्तानने भारताच्या लष्करी कारवाईला प्रत्युत्तर देण्याचे अयशस्वी प्रयत्न केले. यासाठी पाकिस्तानने चीन आणि तुर्कीये यांच्या शस्त्रांचा आधार…
जे सरकार सार्वजनिक जीवनाच्या हिंदूकरणासाठी इतकं कटिबद्ध आहे, त्या सरकारने देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही, एवढ्या महत्त्वाच्या ठरणाऱ्या प्रसंगात सोफिया…
Operation Sindoor News: या क्षेपणास्त्रात अत्याधुनिक मार्गदर्शन प्रणाली आहे, ज्यामध्ये इनर्शियल नेव्हिगेशन, चीनचे बेईडौ उपग्रह अपडेट, ड्युअल-वे डेटा लिंक आणि…