मलबाराव सरदेसाई पहिलेच असे भेटले की आधुनिक रेकॉर्डिंग तंत्रज्ञान, रेडियो वगैरेमुळे संगीताचं नुकसान झालं, असं म्हणाले. या तंत्रज्ञानामुळे संगीत एकसारखं…
‘जयपूर-अत्रौली घराणे; काल, आज आणि उद्या’ या विषयावरील परिसंवाद गानसरस्वती महोत्सवाच्या निमित्ताने नाट्यसंपदा प्रतिष्ठानतर्फे ज्योत्स्ना भोळे सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता.