scorecardresearch

ग्रीस संकटाचा भारतावर थेट परिणाम नाही!

कठोर शर्तींवर आधारित युरोपीय कर्जदारांच्या मदतीला झिडकारणाऱ्या ग्रीसमधील सार्वमताच्या रविवारी आलेल्या कौलाचे भारतावर थेट आर्थिक परिणाम संभवत नाहीत,

मान्सूनची प्रगती हा शेती आणि अर्थव्यवस्थेसाठीही शुभसंकेत

प्रारंभिक मान्सूनची प्रगती ही भारताच्या शेती आणि एकूण अर्थव्यवस्थेसाठी निश्चित शुभसंकेत देणारी असून, देशाच्या अर्थव्यवस्थेला कणखर पायावर वाटचालीस ही बाब…

भारतीय अर्थव्यवस्थेला गतवर्षी २२ लाख कोटींचा फटका

भारतातील हिंसाचारामुळे २०१४ मध्ये अर्थव्यवस्थेला ३४२ अब्ज डॉलर्सचा (सुमारे २२ लाख कोटी रुपयांचा) फटका बसला आहे, असे इन्स्टिटय़ूट ऑफ इकॉनॉमिक्स…

‘यंदा स्थिर, पुढे वाढ’

भारताचा विकास दर २०१५ मध्ये स्थिर ७.३ टक्के असा राहील असे मत व्यक्त करतानाच आगामी वर्षांत मात्र तो ७.४ टक्के…

‘अरुणो’दयाची आस

औद्योगिक प्रगतीबाबत केंद्र सरकारकडून केल्या जात असलेल्या दाव्यांवर रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी सादर केलेले पतधोरण हा उतारा ठरू…

विकासात भारत चीनच्या पुढे!

भारताने सरलेल्या आर्थिक वर्षांतील शेवटच्या तिमाहीत शेजारच्या चीनला मागे टाकणारा अर्थव्यवस्थेत वाढीचा वेग धारण केला आहे.

युरोपीय झाकोळ

युरोपात ज्याचे आर्थिक आरोग्य ठणठणीत, अशा जर्मनीसारख्या देशानेही मंदीची शक्यता वर्तवली आहे. फ्रान्सचे चित्र आशादायी असले,

आर्थिक घसरण!

भारताच्या आर्थिक विकासदरात वाढ होत असून आगामी शतकात भारत चीनलाही मागे टाकेल, असा प्रचार उच्चरवाने सुरू असला तरी प्रत्यक्षात आयात-निर्यातीत…

एचएसबीसीची भारतीय अर्थव्यवस्थेबाबत चिंता

देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करत एचएसबीसी या आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थेने भारतीय कंपन्यांच्या वित्तीय कामगिरीबाबत साशंकता व्यक्त केली आहे.

आपले स्थैर्य ‘अनिवासी’!

मंदी म्हणजे काय, हे ग्रीसने गेल्या पाच वर्षांत दाखवून दिले. जगातील अन्य गरीब देशांकडे लक्ष देण्यास आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला सवड नाही,

तीन महिन्यांत आर्थिक वाढीचा दर ७.४ टक्के-जेटली

भारतीय अर्थव्यवस्था हळूहळू सुधारत असून मोदी सरकारच्या पहिल्या तीन महिन्यांत आर्थिक वाढीचा दर हा ७.४ टक्के राहिला आहे, असे अर्थमंत्री…

संबंधित बातम्या