scorecardresearch

भारत सरकार

भारत लोकशाही विचारांचा अवलंब करणारा देश आहे. १८३३ मध्ये ब्रिटीश संसदेमध्ये भारत सरकार कायदा संमत झाला. तेव्हा पहिल्यांदा भारत सरकार (Government of India) असा उल्लेख करण्यात आला. आपल्या देशाला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर भारताची राज्यघटना लिहण्यास सुरुवात झाली. हा देश भारतीय राज्यघटनेद्वारे तयार केलेल्या नियमांवर चालतो. सरकारच्या विधिमंडळ, कार्यकारी आणि न्यायपालिका अशा शाखा आहेत. भारत केंद्र सरकार देशाशी संबंधित सर्व निर्णय घेते, तर राज्यांशी संबंधित निर्णय घेण्याची मुभा त्या-त्या राज्यांमधील लोकप्रतिनिधींना असते.

भारत प्रजासत्ताक देश आहे, २९ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांनी देश बनला आहे. निवडणुकांद्वारे राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये सरकार स्थापन केले जाते. भारत सरकारमध्ये राष्ट्रपती हे नाममात्र प्रमुख असतात. तर पंतप्रधान त्यांच्या मंत्रीमंडळासह देश चालवतात. जवाहरलाल नेहरु हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. सध्या नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांच्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी आहे.
Read More
scientific drought mitigation Five districts selected for drought relief mumbai
दुष्काळ निवारणासाठी पाच जिल्ह्यांची निवड, जाणून घ्या राज्यातील कोणत्या जिल्ह्यांचा समावेश

प्रत्येक जिल्ह्यातील दोन तालुके असे एकूण दहा तालुक्यातील ९० गावांचा या प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे.

Devgad Alphonso and processed cashew from Sindhudurg selected under ODOP scheme
सिंधुदुर्गच्या ‘देवगड हापूस’ आणि ‘प्रक्रिया केलेल्या काजूंना’ ‘एक जिल्हा एक उत्पादन’ योजनेतून मिळणार जागतिक ओळख

भारत सरकारच्या ‘एक जिल्हा एक उत्पादन’ (ODOP) उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड अल्फान्सो मँगो (हापूस आंबा) आणि प्रक्रिया केलेल्या काजूंना (Processed…

MeitY Invites Applications for July 2025 Technical Internship
9 Photos
विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या इंटर्नशिपमध्ये मिळतील २०,००० रुपये, कोण अर्ज करू शकतं?

MeitY Internship 2025: जर तुम्हाला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात करिअर करायचे असेल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स…

India China fighting for dominance in Arctic
आता आर्क्टिकमध्येही भारत आणि चीन यांच्यात वर्चस्वाची लढाई? प्रीमियम स्टोरी

चीन या प्रदेशातील देशांमध्ये गुंतवणूक करू लागला आहे. तुलनेने भारताची हालचाल संथ आहे. भविष्यातील संधी पाहता भारतानेही अधिक सक्रिय होण्याची…

Kiran Tarlekar President of Vita Handloom Cooperative Society welcomed the decision to ban the import of textile products from Bangladesh
बांगलादेशातून वस्त्रउत्पादनांच्या आयातीवरील बंदीचे स्वागत; देशांतर्गत वस्त्रद्योगाला लाभ -तारळेकर

बांगलादेशातून वस्त्रउत्पादने आयातीवर घाललेल्या बंदी निर्णयाचे विटा यंत्रमाग सहकारी सोसायटीचे अध्यक्ष किरण तारळेकर यांनी मंगळवारी स्वागत केले. या निर्णयामुळे देशांतर्गत…

बिनविरोध उमेदवारासाठीही ‘नोटा’चा पर्याय असावा का? निवडणूक आयोगाचं मत काय?

निवडणूक लढवणारा एकच उमेदवार असला तरीही सर्व मतदारसंघांमध्ये नोटाचा पर्याय अनिवार्य करण्याच्या कल्पनेला निवडणूक आयोगाने पूर्णपणे विरोध केला आहे.

Debris of drones and other munitions from Pakistan
Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरला मोठं यश; वायूदलाच्या हल्ल्यात पाकिस्तानी जवानांसह ५० जण ठार, शत्रूच्या लढाऊ विमानांसह धावपट्ट्या उद्ध्वस्त

Operation Sindoor Latest News : भारतीय वायू दलाने सरगोथा व भोलारीसारख्या पाकिस्तानी लष्करी तळांना लक्ष्य केलं होतं.

Donald Trump
“मी म्हटलं अणूबॉम्बपेक्षा…”, ट्रम्प यांच्याकडून पुन्हा एकदा भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाबाबत मोठा दावा

Donald Trump on India-Pakistan : डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “दोन देशांमधील तणाव वाढलेला असतानाच आमच्या प्रशासनाने ऐतिहासिक युद्धविराम घडवून आणला. यासाठी…

काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी ट्रम्प यांच्या मध्यस्थीची भारताला गरज आहे का?

भारत-पाकिस्तानमधील शस्त्रविरामाचे स्वागत करणारे आणि काश्मीर संघर्षावर उपाय शोधण्याची ऑफर देणाऱ्या ट्रम्प यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे काश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा…

India vs Pakistan Tension Raised detail information about Which Airports are Closed
Operation Sindoor। भारतातील ज्या विमानतळावर प्रवास सुरु आहे, तिथेही नियम बदलले, आपलं काम काय?

India vs Pakistan Tension Raised, Which Airports are Closed: जम्मूमधील अनेक शहरांना लक्ष्य करून गुरुवारी रात्री पाकिस्तानकडून डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांना…

Manoj Naravanes suggestive post after the air strike Operation Sindoor
Manoj Naravane Social Media Post: एअर स्ट्राईकनंतर मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट चर्चेत

पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने आज पाकिस्तानस्थित दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले आहेत. या कारवाईत पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळ…

Families of tourists killed in attack on Pahalgam Besran plateau in Dombivli thank Indian government and army
डोंबिवलीतील पहलगाम हल्ल्यातील मृत पर्यटकांच्या; कुटुंबीयांनी मानले भारत सरकार आणि लष्कराचे आभार

अशा प्रतिक्रिया डोंबिवलीतील पहलगाम बेसरन पठारवरील हल्ल्यात मरण पावलेल्या पर्यटकांच्या कुटुंबातील अनुष्का मोने, ऋचा मोने आणि हेमंत जोशी यांचे नातेवाईक…

संबंधित बातम्या