scorecardresearch

भारत सरकार

भारत लोकशाही विचारांचा अवलंब करणारा देश आहे. १८३३ मध्ये ब्रिटीश संसदेमध्ये भारत सरकार कायदा संमत झाला. तेव्हा पहिल्यांदा भारत सरकार (Government of India) असा उल्लेख करण्यात आला. आपल्या देशाला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर भारताची राज्यघटना लिहण्यास सुरुवात झाली. हा देश भारतीय राज्यघटनेद्वारे तयार केलेल्या नियमांवर चालतो. सरकारच्या विधिमंडळ, कार्यकारी आणि न्यायपालिका अशा शाखा आहेत. भारत केंद्र सरकार देशाशी संबंधित सर्व निर्णय घेते, तर राज्यांशी संबंधित निर्णय घेण्याची मुभा त्या-त्या राज्यांमधील लोकप्रतिनिधींना असते.

भारत प्रजासत्ताक देश आहे, २९ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांनी देश बनला आहे. निवडणुकांद्वारे राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये सरकार स्थापन केले जाते. भारत सरकारमध्ये राष्ट्रपती हे नाममात्र प्रमुख असतात. तर पंतप्रधान त्यांच्या मंत्रीमंडळासह देश चालवतात. जवाहरलाल नेहरु हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. सध्या नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांच्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी आहे.
Read More
Bitra island in Lakshadweep Why govt wants to take over the island
लष्करी तळ उभारण्यासाठी भारत सरकार ‘हे’ बेट ताब्यात घेणार? त्यावरून सुरु असलेला वाद काय? याला स्थानिकांचा विरोध का?

Bitra Island takeover भारत सरकार लक्षद्वीपमधील बित्रा बेट ताब्यात घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. १९ जुलै रोजी एका नवीन…

Kerala nurse Nimisha Priya Yemen execution
पीडित कुटुंबाशी केवळ निमिषाच्या कुटुंबियांनीच माफीसाठी बोलावे; केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयाला निर्देश

Nimisha Priya: निमिषा प्रिया हिच्या कुटुंबालाच पीडितेशी झालेल्या चर्चेत सहभागी करून घेतले पाहिजे आणि इतर कुठल्याही हस्तक्षेपाचा फायदा होण्याची शक्यता…

Gadkari surprises with bold remark at Agrovision event in Nagpur
लोकांना फुकट दिल्यास हरामचा माल वाटतो… नितीन गडकरी स्पष्टच म्हणाले…

नागपुरातील ॲग्रोव्हिजन फाऊंडेशनच्या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी केलेल्या विधानाने उपस्थितांना आश्चर्याचा धक्काच बसला.

scientific drought mitigation Five districts selected for drought relief mumbai
दुष्काळ निवारणासाठी पाच जिल्ह्यांची निवड, जाणून घ्या राज्यातील कोणत्या जिल्ह्यांचा समावेश

प्रत्येक जिल्ह्यातील दोन तालुके असे एकूण दहा तालुक्यातील ९० गावांचा या प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे.

Devgad Alphonso and processed cashew from Sindhudurg selected under ODOP scheme
सिंधुदुर्गच्या ‘देवगड हापूस’ आणि ‘प्रक्रिया केलेल्या काजूंना’ ‘एक जिल्हा एक उत्पादन’ योजनेतून मिळणार जागतिक ओळख

भारत सरकारच्या ‘एक जिल्हा एक उत्पादन’ (ODOP) उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड अल्फान्सो मँगो (हापूस आंबा) आणि प्रक्रिया केलेल्या काजूंना (Processed…

MeitY Invites Applications for July 2025 Technical Internship
9 Photos
विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या इंटर्नशिपमध्ये मिळतील २०,००० रुपये, कोण अर्ज करू शकतं?

MeitY Internship 2025: जर तुम्हाला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात करिअर करायचे असेल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स…

India China fighting for dominance in Arctic
आता आर्क्टिकमध्येही भारत आणि चीन यांच्यात वर्चस्वाची लढाई? प्रीमियम स्टोरी

चीन या प्रदेशातील देशांमध्ये गुंतवणूक करू लागला आहे. तुलनेने भारताची हालचाल संथ आहे. भविष्यातील संधी पाहता भारतानेही अधिक सक्रिय होण्याची…

Kiran Tarlekar President of Vita Handloom Cooperative Society welcomed the decision to ban the import of textile products from Bangladesh
बांगलादेशातून वस्त्रउत्पादनांच्या आयातीवरील बंदीचे स्वागत; देशांतर्गत वस्त्रद्योगाला लाभ -तारळेकर

बांगलादेशातून वस्त्रउत्पादने आयातीवर घाललेल्या बंदी निर्णयाचे विटा यंत्रमाग सहकारी सोसायटीचे अध्यक्ष किरण तारळेकर यांनी मंगळवारी स्वागत केले. या निर्णयामुळे देशांतर्गत…

बिनविरोध उमेदवारासाठीही ‘नोटा’चा पर्याय असावा का? निवडणूक आयोगाचं मत काय?

निवडणूक लढवणारा एकच उमेदवार असला तरीही सर्व मतदारसंघांमध्ये नोटाचा पर्याय अनिवार्य करण्याच्या कल्पनेला निवडणूक आयोगाने पूर्णपणे विरोध केला आहे.

Debris of drones and other munitions from Pakistan
Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरला मोठं यश; वायूदलाच्या हल्ल्यात पाकिस्तानी जवानांसह ५० जण ठार, शत्रूच्या लढाऊ विमानांसह धावपट्ट्या उद्ध्वस्त

Operation Sindoor Latest News : भारतीय वायू दलाने सरगोथा व भोलारीसारख्या पाकिस्तानी लष्करी तळांना लक्ष्य केलं होतं.

संबंधित बातम्या