scorecardresearch

twitter jack dorsey controversy with india
ट्विटर विरुद्ध केंद्र सरकार; जॅक डोर्सी यांच्याबाबत आजपर्यंत काय काय वाद निर्माण झाले?

मागच्या पाच वर्षांत ट्विटर आणि केंद्र सरकारमध्ये अनेक वाद झाले आहेत. उजव्या विचारसरणीचे लोक, विरोधक, सामाजिक संघटना अशा अनेकांचे ट्विटर…

india to send 20 000 metric tonnes of wheat to afghanistan through irans chabahar port
इराणच्या चाबहार बंदरातून अफगाणिस्तानला २० हजार मेट्रिक टन गहू पाठवणार भारत, का घेण्यात आला हा निर्णय?

मंगळवारी झालेल्या बैठकीतअफगाणिस्तानच्या अवस्थेबाबत सखोल चर्चा झाली. त्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला.

indian prisoners in pakistan jail
पाकिस्तानातील ६३३ भारतीय कैद्यांना मुक्त करण्याचे भारताचे आवाहन

परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात नमूद केले, की भारताने सध्या आपल्या ताब्यात असलेल्या ३३९ पाकिस्तानी  कैद्यांची आणि ९५ मच्छीमारांची यादी पाकिस्तानला दिली…

cigarettes ban in india
विश्लेषण : सिगारेटची खुली विक्री अन् कर्करोग नियंत्रणाचा संबंध काय? संसदेच्या स्थायी समितीचा अहवाल नेमका का चर्चेत आहे?

सिगारेटच्या खुल्या विक्रीवरील बंदी कर्करोग प्रतिबंधासाठी प्रभावी ठरेल का? जाणून घेऊया.

Mother Tongue Survey of India
विश्लेषण: केंद्रानं केला भारतातील ५७६ मातृभाषांचा सर्व्हे; काय आहेत निष्कर्ष? वाचा सविस्तर! प्रीमियम स्टोरी

केंद्रीय गृह मंत्रालयाने देशभरातील ५७६ मातृभाषांचे सर्वेक्षण नुकतेच पूर्ण केले आहे.

what is aadhar mitra
विश्लेषण : UIDAI ने सुरू केलेले ‘आधार मित्र’ हे नवीन चॅटबॉट नेमके काय आहे? ते कसे वापरायचे? जाणून घ्या

नुकताच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने ‘आधार मित्र’ हे नवीन चॅटबॉट सुरू केले आहे.

Ministry of Home Affairs
विश्लेषण : पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील अल्पसंख्यकांना भारतीय नागरिकत्व कसे दिले जाते?

केंद्र सरकारने पाकिस्तान, बांंगलादेश आणि अफगाणिस्तानातून आलेल्या सहा अल्पसंख्यक समाजातील निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्याचा निर्णय घेतला आहे.

indian government on salman rashdi attack
सलमान रश्दींवरील हल्ल्याच्या दोन आठवड्यानंतर भारत सरकारची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हा हल्ला…”

सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या दोन आठवड्यानंतर भारत सरकारने यासदंर्भात पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

samudrayaan mission Deails
समुद्रयान मोहीम : सहा हजार मीटर खोल समुद्रात पाठवणार मानव; भारताची पहिलीच मानवयुक्त सागरी मोहीम

समुद्रातील संशोधनासाठी केंद्र सरकारने ‘समुद्रयान’ ही मोहीम सुरू केली आहे.

inequality in india report
अहवाल नेमका कशासाठी?

हरियाणातील ‘इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्पिटिटिव्हनेस इंडिया’ या संस्थेने भारत सरकारला एप्रिल २०२२ मध्ये ‘भारतातील विषमतेचा स्थितीदर्शक अहवाल’ सादर केला. हा अहवाल…

संबंधित बातम्या