दुष्काळग्रस्त मराठवाडय़ातील जायकवाडी धरणात अहमदनगर जिल्ह्य़ातील धरणांमधून पाणी सोडण्यात येऊ नये, या मागणीकरता नगर जिल्ह्य़ातील आमदारांनी मंगळवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शने…
अहमदनगर जिल्ह्य़ातील भंडारदरा व मुळा तसेच नाशिक जिल्ह्य़ातील धरणांमधून जायकवाडीला पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी नकार…
गोदावरी खोऱ्याच्या ऊध्र्व भागात, म्हणजे नगर जिल्ह्य़ातून पाणी सोडताना खळखळ झाली खरी; पण गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे अधिकारी जायकवाडीला पाणी देण्याच्या…
वरच्या धरणांतून जायकवाडी प्रकल्पात समन्यायी पाणी देण्याचा कायदा २००५मध्ये झाला. जायकवाडी प्रकल्पात ६५ टक्क्यांपर्यंत पाणी सोडण्याचा आदेशही जलसंपत्ती प्राधिकरणाने दिला,…
जायकवाडी जलाशयात पाणी सोडायचे की नाही, याचा निर्णय दिल्यानंतरही आदेशातील काही बाबींचे स्पष्टीकरण मागण्याची गोदावरी खोरे महामंडळाची प्रक्रिया वेळकाढूपणाची होती.