scorecardresearch

लातूर

लातूर जिल्हा महाराष्ट्राच्या मराठवाड्यामधील औरंगाबाद (Aurangabad) विभागातील एक जिल्हा आहे. लातूर (Latur)हे जिल्हा मुख्यालय व महाराष्ट्र राज्यातील १६वे मोठे नगर आहे. लातूर जिल्हा प्रामुख्याने कृषिप्रधान आहे. लातूर जिल्ह्याला प्राचीन ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. हे शहर राष्ट्रकूट घराण्याची राजधानी होते. महाराष्ट्राच्या आग्नेय सीमेवर आणि कर्नाटकाच्या ईशान्य सीमेजवळ हा लातूर जिल्हा येतो. 
१९ व्या शतकात लातूर हैदराबाद संस्थानमध्ये आला. १९४८ मध्ये हा भाग स्वतंत्र झाला व १९६०मध्ये महाराष्ट्रात आला. नंतर उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन ऑगस्ट १६, १९८२ या दिवशी लातूर जिल्हा अस्तित्वात आला. सध्या लातूर जिल्ह्यात लातूर, औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट, शिरूर अनंतपाळ अहमदपूर आणि उदगीर असे दहा तालुके आहेत.Read More
crop loss compensation approved for flood hit districts maharashtra government relief farmers Makrand Patil
दिवाळीपूर्वी या जिल्ह्यांमधील आपत्तीग्रस्तांना मोठा दिलासा; सविस्तर वाचा, जिल्ह्यानिहाय शेतकऱ्यांना किती मदत मिळणार…

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीपूर्वी सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील…

Maharashtra Latur Suicide Case Fraud Exposed Police Probe Reservation Politics
आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्यांच्या खिशात खोट्या चिठ्ठ्या? लातूरमध्ये तीन प्रकरणांत नातेवाईकांवर गुन्हे

आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या आत्महत्यांच्या घटनांमध्ये, मृतांच्या खिशात आढळलेल्या चिठ्ठ्या खोट्या असून, या प्रकरणी नातेवाईकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार…

heavy rainfall
लातूरमध्ये पुन्हा पाऊस; तीन पूल पाण्याखाली

लातूर जिल्ह्यात पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने शनिवारी रात्री उशिरा पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले.मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील अनेक रस्ते,…

Nanded District Cooperative Bank Recruitment
जिल्हा सहकारी बँकांतील नोकरभरती ‘आयबीपीएस’ किंवा ‘टीसीएस’ मार्फत?

जिल्हा सहकारी बँकांमधील नोकरभरती गुणवत्तेच्या आधारे तसेच पारदर्शीपणे व्हावी, यासाठी शासनाने काही वर्षांपूर्वी सुस्पष्ट आदेश जारी केले होते. त्यानुसार सरळसेवा…

Memories of 1993 Latur earthquake awakened
लातूरमध्ये मध्यरात्री भूगर्भातून आवाज; भयाने नागारिक रस्त्यावर; प्रलयंकारी भूकंपाच्या आठवणी जाग्या

निलंगा तालुक्यातील कलांडी, डांगेवाडी, निटूर आदी गावांमधील भूगर्भातून २९ सप्टेंबर रोजी रात्री नऊपासून आवाज येण्यास सुरुवात झाली. ३० सप्टेंबरच्या पहाटेपर्यंत…

Belsangvi village in Latur district surrounded by flood waters
लातूर जिल्ह्यातील बेळसांगवी गावाला पुराच्या पाण्याचा वेढा; ८०० जणांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे आव्हान

आमदार संजय बनसोडे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी फोनवर चर्चा केली असून गावातील ७०० ते ८००…

Latur Bidar Hyderabad road closed for traffic due to rain
पावसामुळे लातूर- बिदर – हैदराबाद मार्ग वाहतुकीसाठी बंद; लातूर , धाराशिवमध्ये पुन्हा मुसळधार

धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात पुन्हा एकदा पावसाने कहर केल्याने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागातील जवानांना नागरिकांना बाहेर काढण्यासाठी पाठविण्यात आले आहे.

maharashtra heavy rains floods Vidarbha kokan Marathwada imd alert red warning rain news updates
लातूर व बीड जिल्ह्यात पुन्हा रात्रभर पाऊस; कोणते मार्गे वाहतुकीसाठी बंद….

औसा तालुका मौजे जवळगा पोमादेवी जवळगा ते संक्राळ जाणाऱ्या रस्त्याच्या पुलावर पाणी आल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. कव्हा जमालपूर रस्ताही…

Nanded Bhaurao Chavan Sugar Factory draws attention of concerned parties
देशमुखांनी जाहीर केले ३१५०; चव्हाण किती देणार ? ‘मांजरा’ची वार्षिक सभा झाली, आज ‘भाऊराव चव्हाण’ची वार्षिक परीक्षा

आपल्या यशस्वी वाटचालीची चाळीस वर्षे पूर्ण करणाऱ्या ‘मांजरा’ची स्थापना माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी केली होती तर त्यांच्यानंतरचे माजी…

Heavy rains in Latur
Latur Rain News : लातूरमध्ये पावसाचे थैमान; सोयाबीनचे पीक धोक्यात

लातूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये मंगळवारी जोरदार पाऊस झाला असून, सोयाबीनसह खरिपातील पिके धोक्यात आली आहेत.

Central Railway Special Trains mumbai nagpur pune amravati sawantwadi gorakhpur new delhi
Central Railway Special Trains: छटपूजा, दिवाळीनिमित्त मध्य रेल्वेच्या १,१२६ विशेष रेल्वेगाड्या…

सावंतवाडी, दानापूर, मऊ, बनारस, तिरुवनंतपूरम यांसारख्या शहरांसाठी विशेष फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.

congress wadettiwar questions government dharashiv administration insensitivity floods
Vijay Wadettiwar : वडेट्टीवार म्हणाले, मराठा आरक्षणच्या जी.आर.मुळेच लातुरच्या युवकाची आत्महत्या

आता जर धनाढ्य मंत्र्यांनी पण ओबीसी आरक्षणात घुसखोरी केली तर सामान्य ओबीसींच्या अधिकाराला हा धक्का नाही का? असा सवाल वडेट्टीवार…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या