अशा पाण्यातून प्रवास केलेल्या व्यक्तींनी २४ ते ७२ तासांच्या आत वैद्यकीय सल्ला घेऊन प्रतिबंधात्मक औषधोपचार घेण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य…
मुंबई शहरात पसरलेल्या लेप्टोस्पायरोसिसच्या साथीमुळे १४ जणांचा मृत्यू झाला असतानाच ठाणे शहरात मात्र लेप्टोस्पायरोसिसची साथ आटोक्यात असल्याचे समोर आले आहे.