scorecardresearch

sadanand more
सामाजिक विचारमंथनासाठी साहित्याचा आधार, डॉ. सदानंद मोरे यांचे मत

करम प्रतिष्ठानाच्या दहावा वर्धापनदिन कार्यक्रमात डाॅ. सदानंद मोरे यांच्या हस्ते स्मिता जोशी-जोहरे यांच्या ‘तरंग’ या कथासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.

Water, Forest, Land, Tribal, Tribal Life,
जल, जंगल, जमीन आणि ठिणगी…

आपले हक्क, अधिकार यांच्याबाबतीत आदिवासी समूहांमध्येही आता आत्मभान येत आहे, हे अनेक कथा, कादंबऱ्या, कवितांमधून आपल्यापुढे येतं. पण ८० वर्षांपूर्वी…

Akhil Bharatiya Marathi Sahitya Mahamandal president Prof. Milind Joshi opinion about literature reviews
साहित्य समीक्षा गटातटामध्ये विभागलेली – प्रा. मिलिंद जोशी यांचे मत

‘अक्षर वाङ्मय’च्या वतीने ‘सुधीर रसाळ विशेषांका’चे प्रकाशन राजहंस प्रकाशनचे संचालक दिलीप माजगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी प्रा. मिलिंद…

Loksatta taltipa Vijaydan detha the story Folktales Borunda Rajasthan
तळटीपा: रयतेचं आख्यान… प्रीमियम स्टोरी

जोधपूरपासून नव्वद किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बोरुंदा या गावी जवळपास वैराण म्हणता येईल अशा परिसरात राहून विजयदान देठा ऊर्फ बिज्जी यांनी…

Explosive energy in restrained words
संयत शब्दांतली स्फोटक ऊर्जा प्रीमियम स्टोरी

समकालीन हिंदी कवितेत गजानन माधव मुक्तिबोधांनंतरचे श्रेष्ठ कवी म्हणून निर्विवादपणे विनोद कुमार शुक्ल यांचं नाव आदरानं घेतलं जातं. मुक्तिबोधांचं नाव…

Dalit literature nanded loksatta news
दलित साहित्याचे मंदावलेपण सामूहिक प्रयत्नाने भेदावे लागेल – प्रा. भगत

बीजभाषक करताना डॉ. शैलेंद्र लेंडे म्हणाले, दलित साहित्याचा वैचारिक गाभा हा आंबेडकरवादी तत्त्वज्ञानाचा राहिला आहे आणि या आंबेडकरवादी तत्त्वज्ञानाच्या बळावर…

akola dispute
साहित्यिकाचे कुटुंब व सत्ताधाऱ्यांमध्ये वाद , जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

मूर्तिजापूर नगरपालिकेच्या हद्दीमध्ये दोन इमारती बांधण्यात आल्या आहेत. एक इमारत कॉम्प्लेक्स, तर दुसऱ्या इमारतीमध्ये परम महासंगणकाचे जनक डॉ. विजय भटकर…

religious art festival in Karnataka
कर्नाटकातील तिंगळे येथील धर्म-कला-साहित्याच्या उत्सव 

उडु‌पीजवळच्या या गावातील सुप्रसिध्द ‘धर्म-कला-साहित्य’ महोत्सवाचे अध्यक्षपद भूषविण्यासाठी श्री. विक्रमार्जुन हेग्गडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सावंतवाडीला राजवाड्यात येऊन त्यांना आमंत्रित केले…

Sahitya Akademi, Laxman Shastri Joshi ,
तर्कतीर्थ विचार : भारतीय साहित्याचे भविष्य

साहित्य अकादमीने १९८९ मध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना अकादमीचे ‘महत्तर सदस्यत्व’ (फेलोशिप) बहाल केले. ते स्वीकारताना तर्कतीर्थांनी केलेले भाषण हे त्यांच्या…

qawwali composer, Amir Khusro, composer ,
आज रंग है…

तेराव्या चौदाव्या शतकापासून आजही दिल्लीतल्या ख्वाजा निजामुद्दीन औलिया यांच्या दर्ग्यावर वसंत पंचमी साजरी होते. सगळा परिसर पिवळ्या रंगात न्हाऊन निघालेला…

tarkteerth Lakshmanshastri joshi
तर्कतीर्थ विचार : साहित्य, साहित्यिक आणि सरकार

सन १९५७ च्या सुमारास प्रा. रा. भि. जोशी यांनी ‘साहित्य, साहित्यिक आणि सरकार’ शीर्षक लेख लिहिला होता. स्वातंत्र्यानंतरचा भारत व…

संबंधित बातम्या