Page 6 of साहित्य News

सध्या सभागृहातील वातावरण रसाळ नव्हे, तर रटाळ झाले आहे,’ असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेने करोनाच्या कालखंडात निवडणुका घेणे शक्य नसल्याने वार्षिक सर्वसाधारण सभेस सामोरे जाण्याचा निर्णय घेतला.

सत्य असह्य असतं. सत्तेची झोप उडवणारं सत्य कोणतीच सत्ता पेलू शकत नाही. पाकिस्तान असो वा भारत, सआदत हसन मंटोंच्या साहित्यावर…

‘लोकांच्या अंत:करणात अशी एखादी भावना असते जी सत्तेला ललकारते’- हे शाश्वत सत्य गुरदयाल सिंग यांच्या कादंबऱ्यांतल्या शोषित पात्रांमधून थेटपणे भिडतं.…

साहित्य महामंडळ पदाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ५ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या रंगस्वर सभागृहात होणार आहे.

रशियाने केलेल्या क्षेपणास्त्र- हल्ल्यात २७ जून २०२३ रोजी त्या जखमी झाल्या आणि १ जुलै रोजी रुग्णालयात त्यांना मृत्यूने गाठले; पण…

‘विवेकवादी डॉ. श्रीपाल सबनीस : विचार आणि वारसा’ या पुस्तकांचे प्रकाशन

येत्या रविवारी (२२ जून) बालगंधर्व रंगमंदिर येथे सकाळी ११ वाजता पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

वैद्यनाथ मिश्र हे हिंदी वाचकांसाठी बाबा नागार्जुन या नावाने परिचित आहेत तर मैथिली भाषेत त्यांनी ‘यात्री’ या नावाने लेखन केलं…

काळ गोठला किंवा काळ मागे गेला, ही कल्पना कादंबऱ्यांमध्ये नवी नसली तरी आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिकाच्या अंतिम यादीपर्यंत पोहोचलेल्या या कादंबरीत,…

‘शास्त्रज्ञ असलेले डॉ. जयंत नारळीकर यांनी विज्ञान साहित्यामध्ये अत्यंत मोलाचे योगदान दिले. डॉ. नारळीकरांच्या निधनाने साहित्याच्या नभांगणातील लखलखता तारा निखळला,’…