Page 6 of साहित्य News

सन १९५७ च्या सुमारास प्रा. रा. भि. जोशी यांनी ‘साहित्य, साहित्यिक आणि सरकार’ शीर्षक लेख लिहिला होता. स्वातंत्र्यानंतरचा भारत व…

आळेकर यांनी मनोगतात २०१४ नंतर राजकीय, सामाजिक परिस्थितीत स्थित्यंतर होत असतांना त्यास तोडीस तोड बदल साहित्य आणि नाटकातही होणे अपेक्षित…

‘संस्कार’ ही त्यांची कादंबरी १९६५ साली पहिल्यांदा कन्नडमध्ये प्रसिद्ध झाली आणि तिने प्रस्थापित वाङ्मयविश्वाला मोठा हादरा दिला. या कादंबरीचे भारतीय…

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त (दि. २७) साहित्य परिषदेतर्फे माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित कार्यक्रमात ‘विशेष साहित्य पुरस्कारांचे वितरण’ डॉ. खडपेकर यांच्या…

तब्बल सात दशकांनी देशाच्या राजधानीत होत असलेल्या मायमराठीच्या दरबारात हजेरी लावण्यासाठी अनेकांनी दिल्ली गाठली खरी. पण, मराठीजनांच्या अपार उत्साहाने संयोजन…

बाबा आढाव वयाच्या नव्वदीतही कार्यरत आहेत. त्यांच्याकडे पाहून मला लढण्याची आणि कार्यरत राहण्याची प्रेरणा मिळते, असे माने यांनी सांगितले.

दिल्लीतले संमेलन संपताच सारे राजकारणी शरदरावांनी बंगल्यावर आयोजित केलेल्या मेजवानीसाठी जमले.

नुकत्याच झालेल्या जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलच्या पार्श्वभूमीवर तर आपले न्यून अधिकच प्रकर्षाने अधोरेखित होते.

प्रकाशक म्हणून ठिकठिकाणच्या ‘लिटरेचर फेस्टिव्हल’ आणि ‘बुक फेअर’मध्ये सहभागी होताना आलेले हे अनुभव त्यात्या महोत्सवाचं निराळेपण दाखवणारे असले तरी, वारंवार…

भारताची स्वत:ची कथन परंपरा पुनरुज्जीवित करण्याचा ध्यास घेतलेल्या, स्वत:ला वंचितांपैकीच एक मानणाऱ्या आणि जवळपास प्रत्येक कादंबरी अवघ्या आठवड्यात लिहून पूर्ण…

गेल्या आठवड्यात महाराष्ट्र सरकारच्या वतीने रा. रं. बोराडे यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला होता आणि त्यानंतर अवघ्या काहीच दिवसांनी…

परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या नेतृत्वामध्ये साताऱ्यातील शाहुपुरी शाखेच्या पुढाकाराने ज्येष्ठ नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांच्या जन्मगावी अर्धपुतळा उभारून त्यांचे…