ख्रिस्त, बुद्ध, ज्ञानेश्वर, कृष्ण, विठोबा यांच्या आयुष्यावर आणि तत्त्वचिंतनावर भाष्य करणारे, अभ्यास करणारे हे पुस्तक त्या सगळ्यांचा माणूस म्हणूनदेखील विचार…
स्त्रियांविषयी, मुलींविषयीची एक व्यापक आस्था या संग्रहात शब्दाशब्दांत जाणवते. ही आस्था वरवरची नाही, तर कवयित्रीचाही ‘बाई’पणाच्या अनेक अवस्थांतराशी जैविक संबंध…