राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरातील विविध प्रकल्पांसाठी भरीव तरतूद करण्यात आली असली, तरी विदर्भातील अन्य जिल्ह्यांची मात्र उपेक्षाच करण्यात आल्याचे…
प्रादेशिक अर्थव्यवस्थेतील उत्पादनाचे सामर्थ्य संसाधनांचा पुरेपूर वापर करून वाढविणे, हे खरे तर समतोल विकासाचे प्रमुख उद्दिष्ट असावे. राज्यातील अस्थिरतेचा धोका…
विदर्भाच्या अनुशेषाची नुसतीच चर्चा होते, मराठवाडा कायम उपेक्षितच असतो, कोकणाला वालीच नाही, तर उत्तर महाराष्ट्राकडे सरकारचे कायमच दुर्लक्ष. पश्चिम महाराष्ट्रावर…
दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या महाराष्ट्रातील जनतेला दिलासा देण्यासाठी उपाययोजना केलेला आणि त्यासाठी काही वस्तूंवरील करात पुढील एका वर्षासाठी वाढ सूचविणारा…