वलयांकित खेळाडू नसले तरीही आम्ही रणजी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवू शकतो, ही किमया घडविणाऱ्या महाराष्ट्राला स्वातंत्र्यानंतर पहिल्या विजेतेपदाची…
पहिल्या फळीतील फलंदाज जी.चिरंजीवी याने केलेल्या झुंजार ८५ धावांमुळेच आंध्र प्रदेशला महाराष्ट्राविरुद्धचा रणजी क्रिकेट सामना रविवारी अनिर्णीत ठेवण्यात यश मिळाले.
सुमित नरवाल (३/३५) याच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर दिल्लीने रणजी क्रिकेट सामन्यात महाराष्ट्राचा पहिला डाव १९६ धावांत गुंडाळला. मात्र, त्यानंतर दिल्लीचीही…