scorecardresearch

farmer
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय अधांतरी ; नियमित कर्जफेड करणाऱ्यांना दिलासा देण्याबाबत नव्या सरकारसमोर आव्हान

याबाबत आघाडीकडून वारंवार घोषणा झाल्या, मात्र त्याची पूर्तता न झाल्याने विरोधी पक्ष असलेल्या भाजपने त्यांना लक्ष्य केले होते.

Faremers in India
महाराष्ट्र प्रगतिशील आहे, पण राज्याचे कृषी धोरण कुठे प्रगतिशील आहे?

राज्यातील शेती, सिंचन यांचा आढावा घेतल्यावर लक्षात येते की औद्येगिकता तारण्यासाठी शेती आणि शेतकरी मारण्यात आले.

Faremers in India
‘आत्मनिर्भर भारता’मध्ये कृषी-रसायन उद्योगही हवाच…

आज ‘रासायनिक शेती नको’ असे हाकारे घातले जात असले तरीही, सरकारने या उद्योगाची जागतिक बाजारातली ताकद ओळखायला हवी.

farmers apply loan
Loan: शेतीसाठी नाही तर हेलिकॉप्टर घेण्यासाठी शेतकर्‍याने मागितले ६.६ कोटीचे कर्ज

औरंगाबाद जिल्ह्यातील हिंगोली येथील एका २२ वर्षीय शेतकऱ्याने हेलिकॉप्टर घेण्यासाठी कर्जासाठी अर्ज केला आहे.

Guardian Minister Dada Bhuse should propose hospitals with two hundred beds in Panchavati and CIDCO areas
पेरणीबाबत कृषीमंत्री दादा भुसेंनी शेतकऱ्यांना दिला महत्त्वाचा सल्ला, म्हणाले “चांगला पाऊस येईपर्यंत…”

पाऊस चांगला येईपर्यंत पेरणी करू नये, असे आवाहन कृषीमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

Ravikant Tupkar Swabhimani Shetkari Sanghatana
“…तर कृषीचालक व अधिकाऱ्यांचे कपडे काढून फटके देऊ”; रविकांत तुपकरांचा इशारा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी कृषीचालकांकडून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या शोषणावर आक्रमक भूमिका घेतली आहे.

Beed AIKS P Sainath Ajit Navale
“९० हजार ते १ लाख कोटी रुपये विमा कंपन्यांच्या घशात घातले”; ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांचा गंभीर आरोप

९० हजार ते १ लाख कोटी रुपये इतका सार्वजनिक पैसे विमा कंपन्यांच्या घशात घातल्याचा आरोप पी. साईनाथ यांनी केला आहे.

cotton farming
विश्लेषण : कापसाला उच्चांकी दर मिळूनही शेतकऱ्याला प्रत्यक्ष लाभ मिळतो का? प्रीमियम स्टोरी

कापसाच्या अर्थकारणाला बळकटी देण्याविषयी सातत्याने सरकारतर्फे दावे केले जात असले, तरी त्याचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना केव्हा मिळेल, हा प्रश्‍न कायम…

farmers suicide in maharashtra
विश्लेषण : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र केव्हा थांबणार?

२०२० मध्ये देशात झालेल्या एकूण ५ हजार ५७९ शेतकरी आत्महत्यांपैकी सर्वाधिक २ हजार ५६७ आत्महत्या या महाराष्ट्रात झाल्या आहेत.

nitin gadkari
गोंदिया जिल्ह्यातील पांगोली नदी पुनरूज्जीवनासाठी प्रयत्न करणार, केंद्रीय मंत्री गडकरी यांचं आश्वासन

गोंदिया जिल्ह्यातील मुख्य असलेली आणि नागरिकांना जिव्हाळ्याची असलेली पांगोली नदीच्या पुनरुज्जीवनसाठी आपले मंत्रालय सदैव तत्पर असून या नदीच्या पुनरुज्जीवनासाठी आपण…

संबंधित बातम्या