परतीच्या पावसाने स्ट्रॉबेरीचे नुकसान; महाबळेश्वर परिसरातील शेतकऱ्यांना फटका मुसळधार पावसाने या स्ट्रॉबेरी शेतात पाणी साचल्याने रोपांना धोका निर्माण झाला आहे. By लोकसत्ता टीमOctober 25, 2022 01:14 IST
ऐन दिवाळीत उसदरासाठी केले खर्डा-भाकरी आंदोलन ; बळीराजा संघटना आक्रमक गेल्या चार वर्षात वर्षाला दोनशे रुपयांनी साखरदर वाढत गेला असताना उसाला मात्र, दरवर्षी शंभर रुपये कमी दर मिळत गेला आहे. By लोकसत्ता टीमOctober 24, 2022 20:24 IST
खर्डा भाकरी खाऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन ; बळीराजा शेतकरी संघटनेकडून साखर कारखानदारांचा निषेध शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या कारखानदारांचा निषेध करण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटनेने ऐन दिवाळीत कराड तहसील कार्यालयासमोर खर्डा भाकरी खाऊन निषेध केला. By लोकसत्ता टीमUpdated: October 24, 2022 19:28 IST
अतिवृष्टीग्रस्तांसाठी शरद पवारांचा पुढाकार; ऐन दिवाळीत दौऱ्यावर या दौऱ्याने पवार हे राज्य सरकारविरूद्ध रान उठविण्यासाठी पुन्हा सज्ज झाल्याचे सूतोवाच केले आहे. By सुजित तांबडेOctober 24, 2022 16:43 IST
३५ हजार शेतकऱ्यांचे ९६४ कोटींचे कर्ज माफ ; भूविकास बँकेची मालमत्ता सरकारजमा सुरूवातीच्या काळात शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या या बँकेचे १९९८ पासून कर्ज वितरण बंद झाल्यापासून ही बँक अडचणीत आली. By संजय बापटOctober 20, 2022 05:55 IST
पिके पाण्यात! ; मोसमी वाऱ्यांच्या परतीचा ४२ लाख शेतकऱ्यांना फटका ९४ लाख शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत भाग घेऊन ५८ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरविण्यात आला. By लोकसत्ता टीमUpdated: October 29, 2022 14:25 IST
साडेदहा लाख शेतकऱ्यांना ८३६ कोटी नुकसानभरपाई ; पीक नुकसानीच्या ४१ लाख सूचना; अकरा लाख सूचनांचे सर्वेक्षण सुरू नुकसान भरपाईस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांपैकी ४९७४ शेतकऱ्यांच्या खात्यावर २.६३ कोटी रुपये जमा झाले आहेत. By लोकसत्ता टीमOctober 19, 2022 04:33 IST
वाशीम: सरकारकडून शेतकऱ्यांना अद्यापही मदत नाही; रविकांत तुपकरांचा ‘या’ दिवशी राज्यव्यापी आंदोलनाचा ईशारा आंदोलनाची सुरुवात बुलडाणा येथून ६ नोव्हेंबर रोजी आयोजित एल्गार मोर्चातून करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी… By लोकसत्ता टीमUpdated: October 17, 2022 14:52 IST
अतिवृष्टी बाधित शेतकरी मदतीविना; प्रशासकीय असमन्वयाचा विदर्भातील शेतकऱ्यांना फटका जुलै महिन्यांत विदर्भात अतिवृष्टी झाल्यामुळे खरीप हंगामातील पिके मातीमोल झाली होती. अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यात मोठे नुकसान झाले होते. By लोकसत्ता टीमOctober 17, 2022 12:12 IST
नागपूर : दुष्काळ जाहीर न झाल्यास दिवाळीत आंदोलन; नाना पटोले राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था यंदा अत्यंत बिकट झाली असून अतिवृष्टीने शेतमालाचे मोठे नुकसान केले आहे. By लोकसत्ता टीमUpdated: October 17, 2022 10:54 IST
VIDEO: ‘त्याचे अश्रू पुसण्यासाठी आता…’, भाजपा खासदाराच्या ‘त्या’ व्हिडीओवरुन रोहित पवारांची राज्य सरकारकडे ‘ही’ मागणी उत्तर प्रदेशातील पूर परिस्थितीवरुन भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी केलेल्या टीकेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 16, 2022 09:16 IST
बुलडाण्यात ९ महिन्यांमध्ये तब्बल १८५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असेलल्या बुलडाण्यात ९ महिन्यांमध्ये तब्बल १८५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे पुढे आले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 14, 2022 22:54 IST
‘ही’ वेळ खूप सांभाळायची! ‘या’ ३ राशींनी २ नोव्हेंबरपर्यंत सावध राहा! शुक्राचा नीचभंग योग नुकसान करणार, तर ‘या’ राशी होणार प्रचंड मालामाल
धनत्रयोदशीच्या रात्रीपासून वृषभ, कर्क, कन्यासह ‘या’ ५ राशींना मिळणार पैसाच पैसा? देवगुरु राशीबदल करताच होणार सुखाचे दिवस सुरु?
विराट कोहलीने भारतातील ‘ही’ प्रॉपर्टी केली भावाच्या नावे, ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जाण्यापूर्वी मोठा निर्णय