चाळीसगाव ते कन्नडदरम्यान असलेल्या घाटामार्गे वाहतुकीच्या प्रमाणात वाढ झाली असतानाही या घाटाच्या रुंदीकरणाकडे आणि दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने हा घाट…
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पेचात अडकलेल्या राज्य मंत्रिमंडळाने आता गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारला साकडे घालण्याचे ठरविले आहे.
गारपिटीनंतरही अनेक समस्यांचे काळेकुट्ट ढग तसेच राहणार, अशी दुष्चिन्हे सध्या तरी दिसताहेत.. आजघडीला प्रशासन हबकल्यासारखे दिसते आहेच, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे…
मराठा आरक्षणासंदर्भात शासनाने गठित केलेल्या नारायण राणे समितीने तिच्या अहवालात मराठा समाजाच्या लोकसंख्येच्या बाबतीत मराठा समाज व शासनाचीही दिशाभूल केल्याचा…