मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उमेदवार विरोधी पक्षनेते देवेेंद्र फडणवीस यांच्या गनिमी काव्यामुळे चितपट झाल्याचा संदेश गेल्याने सरकारच्या प्रतिमेवर आणि स्थैर्यावर…
राज्यात सत्ता गेल्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता, वाढलेली पक्षांतर्गत गटबाजी, या पार्श्वभूमीवर भाजपने पश्चिम विदर्भाकडे अधिक लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट झाले…