scorecardresearch

राजकीय दहशतीचा उदयास्त

महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक सुभेदार आहेत. आपापल्या भागांत सत्ता, आर्थिक ताकद, दहशत आणि मनगटशाहीच्या जोरावर त्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. लयाला…

उस्मानाबादेतील भयपर्व

डॉ. पद्मसिंह पाटलांची प्रतिमाच मुळी ‘पहेलवान पद्मसिंह’ अशी. जाणीवपूर्वक घडवलेली. कित्येक वर्षे त्यांची उस्मानाबाद मतदारसंघावर अविचल सत्ता होती. नुकत्याच झालेल्या…

‘दादा’ आणि ‘लाल’ माती…

एकेकाळी नारायण राणे यांची मुंबईच्या पूर्व उपनगरांत प्रचंड दहशत होती, अशी चर्चा ऐकावयास मिळते. पुढे शिवसेनेसारख्या रांगडय़ा पक्षाचं त्यांना पाठबळ…

दहशतीकडून विकासाकडे!

वसई-विरार पट्टय़ातील स्थानिकांची आर्थिक लूट व शोषण करणाऱ्या उत्तर भारतीयांना आव्हान देत त्यांची दहशत मोडीत काढणाऱ्या भाई ठाकूरने नंतर तिथे…

लोकप्रतिमेची कुरघोडी!

लोकांना केवळ न्याय मिळून भागत नाही तर न्याय मिळाला आहे हेही दिसावे लागते, या आशयाची एक म्हण आपल्याकडे रूढ आहे.…

हातात हात..तरीही मार्ग एकलाच

महाराष्ट्रातल्या निवडणूक निकालांनंतरचं चित्र पाहता, राजकारणाचा पोत बदलतोय, प्रादेशिक पक्षांचं राजकारण आता संपलं, आता आघाडय़ाही नसतील आणि युतीही नसतील असं…

चर्चा : सेनेचे काय?

या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळाल्या. युती तुटणं हे एक प्रमुख कारण त्यामागे असलं तरी मुळात सेनेचं काय…

दिशा अन् दशा!

यंदाचे वर्ष अनेक अर्थानी देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारे ठरले आहे. कडबोळ्यांच्या राजकारणाला कंटाळलेल्या मतदारांनी मोदींच्या झोळीत भरभरून मते दिली आणि…

नवनिर्माण आणि भ्रमनिरास

आठ वर्षांपूर्वी आपल्या नव्या पक्षाची घोषणा राज ठाकरे यांनी केली तेव्हा ज्या जनतेने भरभरून प्रतिसाद दिला होता, त्याच जनतेने या…

दुसरी बाजू : एक जाहिरात अंगाशी येणारी

निवडणुकीच्या काळात आपल्याला टीव्हीवरून दिसणाऱ्या राजकीय पक्षांच्या जाहिरातींच्या मागेही किती नाटय़ रंगलेलं असतं याचा लेखकाचा प्रत्यक्षानुभव-

नवी संस्कृती

युती आणि आघाडीचे तीन दशकांचे राजकारण संपल्याने राजकारणात नवी संस्कृती उदयाला येत आहे. कोणत्याही परिस्थितीशी झपाटय़ाने जुळवून घेण्याचे कसब राजकारणाकडेच…

नारली पुनव

सगळ्यांनी जोर लावला. पण होडी काय तसूभर हलेना. तसं माणकोजींच्या लक्षात काहीतरी आलं. ते म्हणाले, ‘ओ नारायनदादूस, होरी इकरं कुटं…

संबंधित बातम्या