मुंबई-ठाण्यासह रायगड, रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने खबरदारी घेण्याचा इशारा दिला असून गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन केले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 12, 2021 20:35 IST
कांदे महागले कांदा पिकाला वेळेआधी हजर झालेल्या पावसाचा फटका बसला असून कांद्यांची बाजारातील आवक घटल्याने त्याचे भाव वाढू लागले आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: June 11, 2021 17:27 IST
मुंबईच्या पावसावर चित्रा वाघ यांची कविता; मुख्यमंत्र्याना लगावला टोला मान्सूनच्या पहिल्याच पावसाने मुंबईकरांची त्रेधातिरिपीट उडवली. हवामाने विभागाच्या अंदाजाप्रमाणेच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मुंबई पुन्हा एकदा तुंबली. By लोकसत्ता ऑनलाइनJune 9, 2021 21:26 IST
मुंबई तुंबताच अमृता फडणवीसांचं ट्विट; म्हणाल्या… मुंबईत पाणी साचण्यास सुरुवात झाल्यानंतर अमृता फडणवीस यांनी ट्विट करत अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोला लगावला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 9, 2021 16:16 IST
Rain in Mumbai : मान्सून मुंबईत धडकला! सर्वत्र जोरदार हजेरी हवामानविभागाच्या अंदाजानुसार एक दिवस आधीच मुंबईत मान्सून दाखल झाला आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 9, 2021 10:13 IST
Heavy rains alert in Mumbai : मुंबईला अतिवृष्टीचा धोका तौक्ते चक्रीवादळानंतर आता मुंबईसह कोकण किनारपट्टीला अतिवृष्टीचा धोका आहे. By लोकसत्ता टीमUpdated: June 8, 2021 17:04 IST
मुंबई-पुण्यात तीन दिवस गडगडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवला अंदाज; ८ जानेवारीपर्यंत पावसाळी स्थिती कायम राहणार By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 6, 2021 19:55 IST
पुणे, कोल्हापूर, कोकणासह मराठवाड्यात पावसाच्या हलक्या सरी कोकणातही काही ठिकाणी ढग जमून पाऊस पडण्याची शक्यता आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 13, 2019 19:37 IST
राज्यात सर्वदूर वादळी पाऊस पुणे आणि महाबळेश्वरसह शुक्रवारी दुपारपासून पश्चिम महाराष्ट्रात जोरदार वादळी पाऊस झाला. October 3, 2015 03:02 IST
राज्याला पाऊस दिलासा! पावसाने तब्बल दोन महिने ओढ दिल्यामुळे राज्यात दुष्काळाचे संकट आहे. September 9, 2015 07:05 IST
राज्यात पडझडीचे १३ बळी गेले चार ते पाच दिवस कोकण तसेच विदर्भाला मुसळधार पावसाने जोरदार तडाखा दिला असून, सोमवारी दरड कोसळून दापोली तालुक्यात ५,… By adminJune 23, 2015 12:05 IST
पाणी मिळतेय कपात! पाऊस लांबला आणि राज्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झाली. सध्या राज्यात पावसाने जोर धरला असला, तरी पाण्याचा अनुशेष भरून काढण्यास… By adminJuly 20, 2014 04:51 IST
पुढील १७ महिन्याचा काळ बँक बॅलन्समध्ये मोठी वाढ देणार; केतूचे राशी परिवर्तन ‘या’ तीन राशींसाठी ठरणार फायदेशीर
१५ तासांनी ‘या’ ३ राशींचा शुभ काळ सुरू! धन लाभाची शक्यता तर कामाची होईल चर्चा, अडचणी आपोआप होतील दूर…
Raj Thackeray : ‘मुख्यमंत्र्यांच्या मनात हिंदी कशी आणता येईल याचाच विचार’; राज ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचे उत्तर म्हणाले, “तुम्ही अर्बन नक्सलसारखे….”
14 Photos :”…आणि पुन्हा एकदा मराठी असल्याचा अभिमान वाटला”; प्रियदर्शिनी इंदलकरची व्हिएतनाम सफर, कॅप्शनने वेधलं लक्ष!
स्टार प्रवाहवर ‘ठरलं तर मग’ तर, ‘झी मराठी’वर ‘कमळी’चं वर्चस्व! TRP मध्ये कोणी मारली बाजी? पाहा संपूर्ण यादी…