महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी समृद्ध महाराष्ट्र घडविण्यासाठी दूरदृष्टीने प्रयत्न केले. नीती आणि राजकारणाचा समन्वय साधून कला-साहित्य-संस्कृतीच्या विकासासाठी कृतिशील…
१५ ऑगस्ट, अर्थात आपल्या देशाचा, भारताचा स्वातंत्र्य दिन! अनेक राष्ट्रभक्तांच्या बलिदानातून आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय, याची कृतज्ञ जाणीव राष्ट्रध्वजाला वंदन करताना…
केंद्रीय पर्यावरण खात्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात वाळू उपसा व चिरेखाणींवर घातलेल्या बंदीमुळे शासनाचा कोटय़वधी रुपयांचा महसूल बुडाला आहे. जैवविविधतेच्या…
राज्यातील कारागृहांना अद्ययावत करण्याच्या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत आता कारागृहांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, स्कॅनर आणि मोबाईल जॅमर बसवले जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री…
महिलांविरुद्ध दिवसेंदिवस वाढत असलेल्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी कठोरातील कठोर कायदे करण्याची भाषा एकीकडे केली जात असताना दुसरीकडे महिलांवरील अत्याचारांबाबत राज्यभरातील…