तत्कालीन तपासयंत्रणांनी बराच तपास करूनही गांधीहत्येचा दोषारोप रा. स्व. संघ, हिंदु महासभा यांवर येत नाही, पुराव्यांच्या अभावी सावरकरांचीही मुक्तता झाली;…
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल समाज माध्यमा (सोशल मीडिया) वर आक्षेपार्ह मजकूर( पोस्ट) टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात…