अध्यक्ष माओ झेडाँग यांच्या विचारधारेचा पगडा असलेल्या चीनमध्ये भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांना प्रवेश मिळाला आहे. भारताचे राजनैतिक अधिकारी…
महात्मा गांधीजींच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानाचा चिनी लोकांवरील प्रभाव वाढू लागला आहे. त्यामुळे त्यांची शिकवण आता विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग होऊ लागली आहे.…
ज्या अहिंसा चळवळीने महात्मा गांधींना जगप्रसिद्ध केले व भारताला ब्रिटीशांच्या जोखडातून मुक्त केले त्या अहिंसा चळवळीच्या प्रारंभास चिनी नागरिकांचा हातभार…