
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या प्रकरणी आज मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली
सत्यशोधक पद्धतीच्या लग्नामध्ये अनिष्ट रुढी, मानपान, परंपरा, अनावश्यक खर्चाला विरोध करत साध्या सोप्या पद्धतीने लग्न केले जाते.
सामान्य माणसावर आरोग्याचा बोजा पडू नये याचा विचार आम्ही करत आहेत. या योजनेतील रुग्णालयांची संख्या वाढवत आहोत”, अशी माहिती देवेंद्र…
क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने गंज पेठेतील महात्मा फुले वाडा येथे आंतरराष्ट्रीय…
चित्रा वाघ यांनी काल पुण्यात झालेल्या कार्यक्रमात भाजपाचे नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची तुलना थेट महात्मा जोतिबा फुले यांच्याशी केल्यामुळे…
“पुण्यातूनच सर्व स्त्री शक्तीच्या चळवळींची सुरुवात…”
घराघरात सावित्री झाल्या आहेत. आम्हाला आता चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या जोतिबांचा शोध आहे, असे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
तत्कालीन रुढी-परंपरांप्रमाणे वयाच्या ९ व्या वर्षीच लग्न झालेलं असतानाही त्यांनी जोतिबा फुलेंच्या मदतीने स्वतः शिक्षण घेतलं आणि नंतर इतिहास घडला.
नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात सरकारने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी बाबा आढाव याेंनी केली आहे.
राज्यपालांसह भाजपच्या नेत्यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात आज सोलापूर बंदची हाक देण्यात आली आहे.
दलित, वंचित घटकांना माध्यमांतून आपला आवाज शोधण्यासाठी संघर्षच करावा लागणार, हे डॉ. आंबेडकरांनी ओळखले होते… आज या वर्गांतील नवी पिढी…
छगन भुजबळ यांनी शाळांमधील सरस्वती पुजेबाबत केलेल्या वक्तव्यावर भाष्य केलं आहे. तसेच “मराठ्यांसह आम्ही सर्वजण शुद्र होतो,”असं मत व्यक्त केलं.
महात्मा फुलेंना सत्यशोधक समाजाच्या निर्मितीची गरज का वाटली? त्यासाठी त्यांनी काय केलं? सत्यशोधक समाजाचा नेमका विचार काय? हा विचार रुजवण्यासाठी…
चित्रपट निर्मितीकरिता ३० नोव्हेंबर २०१८ रोजी केलेल्या करारनाम्यानुसार सप्टेंबर २०१९ पर्यंत चित्रपट पूर्ण करणे अपेक्षित होते.
पाहा… अनिष्ट रूढींना वाचा फोडणाऱ्या महात्मा फुले यांचा वाडा
महात्मा जोतिबा फुले यांचा सत्यशोधक विवाहाचा विचार काय आहे? त्यांनी नेमका काय पर्याय दिला? आणि आज तो कोणत्या स्वरुपात आहे?…
काही वेळा अशा प्रकारच्या लग्नांमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी थोडक्यात माहितीही दिली जाते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना भाषणापूर्वी फुले, शाहू, आंबेडकर अशी नावं का घेता म्हणून चिट्ठी आल्याचा एक किस्सा…
महत्त्वाचे म्हणजे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार घोषित करण्यात यावा.
देशाला १९४७ मध्ये राजकीय स्वातंत्र्य मिळाले पण, सामाजिक स्वातंत्र्य आहे कुठे, असा सवाल…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.
शाईफेकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना हात जोडून विनंती करत पोलिसांवर निलंबनाची…
महात्मा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त पुण्यातील समता भूमी, फुले वाडा येथे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले.