हिंदुस्थानच्या दारिद्र्याचा अर्थशास्त्रीय दृष्टीतून विचार दादाभाईंमुळे झाला. या आठवड्यात होणाऱ्या त्यांच्या जन्म द्विशताब्दीनिमित्ताने त्यांचे अर्थप्रबोधन स्वतंत्र राष्ट्राच्या उभारणीत किती महत्त्वाचे…
मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय येथील अनुभव असलेल्या एका महाराष्ट्रीय न्यायविदाने, ‘या खंडपीठाच्या स्थापनेआधीच्या निर्णयप्रक्रियेबद्दलची मते न मांडणे हे…
मानसिक आजारांमुळे कुटुंबीयांनी वाऱ्यावर सोडलेल्या, पदपथांवर राहणाऱ्या, तिरस्काराचा विषय ठरणाऱ्या व्यक्तींना शोधून त्यांच्यावर उपचार करण्याचा आणि सन्मानाचे आयुष्य मिळवून देण्याचा…
वैष्णोदेवी यात्रेकरूंचे तीन दिवसांपूर्वी गेलेले बळी किंवा चारधाम यात्रेच्या मार्गावरील वाढत्या दुर्घटना हेही लवकरच विसरले जाईल; पर्यावरणीय धोक्यांकडे दुर्लक्ष सुरूच…