scorecardresearch

संमेलनाध्यक्षपदासाठी गणोरकरांचा अर्ज

ज्येष्ठ कवयित्री प्रभा गणोरकर यांनी विदर्भ साहित्य संघामार्फत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केल्याचे संघाच्या अधिकृत सूत्रांनी…

सासडवडमध्ये होणार ८७वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

सासवडमध्ये ८७वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार असल्याचे वृत्त आहे. चिपळूणमध्ये ८६वे साहित्य संमेलन झाले होते. यानंतरचे ८७वे साहित्य…

आम्हास आम्ही पुन्हा पाहावे, काढुनी चष्मा डोळ्यांवरचा!

नकारात्मकता हा एकच दृष्टिकोन ठेवून उदारीकरणामुळे झालेल्या बदलांकडे पाहण्याचं वळण बहुतेकांना पडत आहे, पडले आहे. त्यामुळे या बदलांकडे पाहण्याचा वेगळा…

पुणे जिल्ह्य़ात चार वर्षांनी यंदा पुन्हा साहित्य संमेलन

आगामी ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पिंपरी-चिंचवड आणि सासवड अशी दोनच निमंत्रणे आल्यामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या…

संमेलनातील ‘साहित्य’ हरवले!

मराठी भाषा, तिची वाकणंवळणं, मराठी साहित्य आणि मराठीतील वाङ्मयीन घडामोडी तसेच साहित्यिक आणि त्यांच्या सृजनावर मार्मिक टीकाटिपण्णी करणारे सदर.. ‘झाली…

संमेलनाध्यक्ष आणि संमेलनाधीश

साहित्य संमेलने हवीतच कशाला इथपासून ते मराठीतील हल्लीच्या साहित्यात कसच नाही इथपर्यंतच्या साऱ्याच छटांची नापसंतीदर्शक विधाने अवघ्या अडीच-तीन दिवसांत वातावरणात…

ढोल-ताशांचा गजर, चित्ररथ, पारंपरिक नृत्य चिपळूणकरांच्या अमाप उत्साहात निघाली ग्रंथदिंडी

ढोल-ताशांचा गजर, लेझीम पथक, पर्यावरण, स्त्रीभ्रूण हत्या आदी सामाजिक विषयांवरील चित्ररथ, पारंपरिक नमन, खेळे, दशावतार, आदिवासी तारपा नृत्य, जोगेश्वरी, करंजेश्वरी,…

या तर साहित्य महामंडळाच्या उलटय़ा बोंबा!

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कोणतेही वाद उद्भवू नये म्हणून मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची ठरविण्यात आलेली बाब म्हणजे साहित्य महामंडळाच्या…

मराठी साहित्य आजही मर्यादित

मराठी साहित्यिकांमध्ये आणि त्यांच्या लेखनात लिहिण्याची प्रचंड ताकद असतानाही ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त मराठी लेखकांची संख्या कमी आहे. मराठी साहित्यिक राष्ट्रीय आणि…

भूमिका असतील तर गाथा तरतील!

चिपळूण येथे भरलेल्या ८६ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या अध्यक्षीय भाषणाचा संपादित अंश.. कलांच्या श्रेष्ठ-कनिष्ठतेबद्दल…

बाबुराव हरवले आहेत..!

‘जगातले टिकून राहिलेले साहित्य हे व्यवस्थेशी झोंबी घेणारे असते’, असे अध्यक्षीय भाषणात म्हणायचे आणि प्रत्यक्षात त्याच व्यवस्थेचा भाग होण्याकडेच लक्ष…

संबंधित बातम्या