
राहुल गांधी यांची खासदरकी रद्द केल्याच्या निषेधार्थ आणि रद्द केलेली खासदारकी मागे घेण्यात यावी या मागणीसाठी कल्याण डोंबिवली जिल्हा काँग्रेसतर्फे…
‘छत्रपती संभाजी महाराज की जय’च्या घोषणा अशा वातावरणात निघालेल्या जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून रविवारी पुण्यामध्ये अखिल हिंदू समाजाच्या एकजुटीचे दर्शन घडले.
पुण्यामध्ये रविवारी काढण्यात आलेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालेल्या राजा भैय्या यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
आज पुण्यात लाल महाल ते डेक्कन छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चात हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख…
तप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सत्तेला दोन वष्रे उलटली
बावणे गल्लीमधील देशी दारूचे दुकान हटविण्यासाठी दोन महिन्यांपासून नागरिकांनी आंदोलन छेडले आहे.
१ मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन झिंदाबाद, कामगार एकजुटीचा विजय असो
मुख्यमंत्र्यांनी मान्य न केल्यास ११ एप्रिल रोजी मंत्रालयासमोर शेतमालावरील नियमन रद्द करणाऱ्या कायद्याची होळी करण्यात येणार आहे.
हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे माजी खासदार व भटक्या विमुक्त चळवळीचे नेते हरिभाऊ राठोड यांनी सांगितले.
पेण तालुक्यात शहापाडा हेटवणे ही दोन मोठी धरणे आहेत.
गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरांसाठी विरोधी पक्षात असताना पोटतिडकीने भांडणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता सत्तेवर आल्यानंतर मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करत…
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सहभागी होत शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, अशी…
शिर्डी हे धार्मिक तीर्थक्षेत्र असल्याने शहरात यापुढे मोर्चास बंदी घातली पाहिजे यासाठी प्रशासनास विनंती करणार असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण…
ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत देयके एकरकमी त्वरित मिळावी, या मागणीसाठी बुधवारी शेतकरी संघटनेच्या वतीने सहकार मंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न…
रुपी बँकेचे विलीनीकरण नव्हे, तर पुनरुज्जीवन करण्यात यावे व नवीन पूर्ण वेळ प्रशासक मंडळाची नेमणूक करावी, या प्रमुख मागणीसाठी…
एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर संबंधित डॉक्टरला करण्यात आलेली मारहाण आणि रुग्णालयाची तोडफोड या ताज्या प्रकरणाच्या निषेधार्थ विविध डॉक्टर संघटनांनी बुधवारी…
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यात सुरू असलेल्या संघर्षांत आज खासदार समर्थकांनी मूकमोर्चा काढत पुढचे…
भूमाफियांविरोधात डोंबिवली ते मुंबई पदयात्रा काढणाची घोषणा अखेर प्रा. अय्यर यांनी मागे घेतली. तशी विनंती त्यांना सरकारी अधिकाऱ्यांनी केली होती.
राज्यात मार्च महिन्याच्या निम्म्या कालावधीत पाऊस आणि काही प्रमाणात गारवा कायम होता. त्यानंतर गेल्या चार-पाच दिवसांपासून उकाडय़ात वाढ होऊ लागली…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.