मुंबईतील एकूण सोसायट्यांपैकी सुमारे ९० टक्के सोसायट्यांमधील झाडांच्या फांद्यांची छाटणी पूर्ण झाल्याचा दावा मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यास मंगळवारपासून सुरुवात केली.
गेले काही दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठा वाढला असून सध्या सातही तलावांतील पाणीसाठा ८६.६७ टक्क्यांवर पोहोचला…