scorecardresearch

बारावी परीक्षेच्या निकालात नगर जिल्ह्य़ाची टक्केवारी सर्वाधिक

बारावीच्या परीक्षेमध्ये राज्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी नव्वदच्या पुढे गेली असतानाच पुणे विभागातील निकालाच्या टक्केवारीनेही पहिल्यांदाच टक्केवारीची नव्वदी ओलांडली आहे.

नगर जिल्हय़ाचा पाणीप्रश्न आपणच सोडवला

मंत्री असताना नाशिक जिल्ह्यात पाच धरणे बांधून आपणच नगर जिल्हय़ाच्या पाण्याचा प्रश्न सोडवला असा दावा शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार…

जिल्ह्य़ात आचारसंहितेची लगबग!

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही जारी होण्याची शक्यता असल्याने जिल्हा परिषदेत कामांच्या मंजुरीसाठी धांदल उडाली आहे. या धांदलीतूनच विषयपत्रिका न काढताच…

जिल्हय़ात ६ हजारांहून अधिक विद्यार्थी वंचित

महसूल व शिक्षण विभाग या दोघांच्या टोलवाटोलवीत ‘आम आदमी विमा योजने’च्या शिष्यवृत्तीपासून जिल्हय़ातील नववी ते बारावीचे किमान ६ हजाराहून अधिक…

शहरातील उड्डाणपुलाचे शल्य- डॉ. संजीवकुमार

नगर शहरातील उड्डाणपुलाची उभारणी झाली नाही, याचे शल्य आपल्याला आहे असे सांगतानाच माजी जिल्हाधिकारी व आदिवासी कल्याण विभागाचे आयुक्त डॉ.…

नगर जिल्ह्य़ातील रस्ते जोडण्यासाठी केंद्राकडे निधीची मागणी

केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने महाराष्ट्रातील उपेक्षित खेडी जोडण्यासाठी २ हजार ६५० किलोमीटरचे रस्ते पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूर केले आहे. त्यात नगर…

संबंधित बातम्या