प्रदेशाध्यक्ष आ. भास्करराव जाधव आणि जिल्ह्य़ाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्रितपणे आघाडीचे उमेदवार
भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून मंगळवारी सलग दुसऱया दिवशी विधानसभेत विरोधकांनी घोषणाबाजी केल्यामुळे सभागृहाचे कामकाज तासभरासाठी तहकूब करावे लागले.