scorecardresearch

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण करू नये

जिल्ह्यात गारपिटीच्या पाश्र्वभूमीवर राजकारण करण्यात येऊ नये, असे आवाहन लासलगाव बाजार समितीचे माजी सभापती जयदत्त होळकर यांनी केले आहे.

कुलूपबंद ‘अभिनव भारत’चा सावरकरप्रेमींना धक्का

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘कमला’ या काव्यसंग्रहातील ‘अनेक फुले फुलती फुलोनिया सुकून जाती, त्याची महती गणती कोणी ठेवली असेल का?’

कर्तव्यनिष्ठ हवालदाराची बदली रद्द होण्यासाठी वणीकर एकत्र

एखाद्या कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याची बदली झाल्यावर त्याची बदली रद्द होण्यासाठी नागरिकांनी एकत्र येण्याचे काही प्रकार घडले आहेत

‘निसाका’ कामगार वसाहतीतील वीज पुरवठाही बंद

दोन हंगामापासून बंद असलेला निफाड सहकारी साखर कारखाना सुरू करावा तसेच ऊस उत्पादकांना योग्य दर द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी…

भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे गैरसोय

प्रलंबित मागण्यांसाठी तालुका भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरूच असून आंदोलनामुळे शेतकरी तसेच मालमत्ताधारकांची गैरसोय झाली आहे.

अधिकाऱ्यांच्या आरोग्यासाठी खासगी रुग्णालयांकडे धाव

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर शासनामार्फत कोटय़वधी रुपये खर्च केले जात असले तरी या व्यवस्थेवर खुद्द शासनाचा विश्वास आहे की नाही

चालकांचे वेतन रखडवले आणि रुग्णवाहिकेचा विमाही नाही

ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रात गोरगरीब रुग्णांना सेवा देण्यासाठी कार्यरत असलेल्या रुग्णवाहिकेचे सारथ्य करणाऱ्या चालकांना आरोग्य

कृषि वीज ग्राहकांच्या तक्रारींविषयी मुख्यमंत्र्यांना साकडे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषि वीज ग्राहकांच्या तक्रारींची सोडवणूक करावी, अशी मागणी जिल्हा ग्राहक पंचायतीतर्फे निवेदनाव्दारे करण्यात आली

नियोजित साखर कारखान्यासंदर्भातील ग्रामसभा गोंधळामुळे तहकूब

तालुक्यातील वाडी बुद्रुक येथे नियोजित नरसिंह साखर कारखान्यास परवानगीसाठी आयोजित ग्रामसभेत ग्रामस्थांनी गोंधळ घातल्याने सरपंच

संबंधित बातम्या