scorecardresearch

आसनगाव-नाशिक बस सुरू करण्याची मागणी

मुंबईहून नाशिक येथे जाण्यासाठी रेल्वे गाडय़ा अतिशय कमी प्रमाणात असल्याने बहुतांश प्रवासी कसाऱ्यापर्यंत लोकलने येतात. नंतर बसने नाशिकला रवाना होतात

‘ज्ञान उत्सवा’त दिग्गजांच्या व्याख्यान्यांची मेजवानी

उद्यापासून ‘लेखक तुमच्या भेटीला’ उपक्रम शहरातील साहित्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण ठसा उमटविणाऱ्या ‘लेखक तुमच्या भेटीला’ अर्थात ज्ञान उत्सवास यंदा रविवारपासून सुरुवात…

नाशिकमधील ज्येष्ठ मान्यवरांचा सन्मान

नाशिकच्या सामाजिक, उद्योग, कला, साहित्य, संगीत, नृत्य, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांतील ज्येष्ठ नामवंतांचा ‘रेडिओ विश्वास ९०.८ एफएम’ यांच्या वतीने सन्मान…

भाजपकडून बहिणींना कांद्याची रक्षाबंधन भेट

कांद्यांच्या वाढत्या किंमतींमुळे शहरी भागातील नागरिकांना रडकुंडीस आणले असून या वाढत्या दराचा लाभ शेतकऱ्यांना फारसा न होता साठेबाजी करणाऱ्यांना होत…

प्रस्थापितांची प्रतिष्ठा पणाला..

जळगाव महापालिकेच्या ७५ जागांसाठी तब्बल ४०६ उमेदवार रिंगणात उभे ठाकल्याने बहुतांश प्रभागात तिरंगी, चौरंगी तसेच बहुरंगी लढती होणार आहे. प्रभाग…

शिक्षणासाठी पायपीट करणाऱ्या विद्यार्थिनीस धडपड मंचकडून सायकल भेट

समाजकार्यासाठी प्रसिध्द असलेल्या येथील धडपड मंचने शिक्षणासाठी रोज आठ किलोमीटर पायपीट करणाऱ्या एका विद्यार्थिनीस रक्षा बंधनदिनी सायकल भेट देऊन तिचा…

सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचा मोर्चा

वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करावी, जंगलखेडूतांची पिके उद्ध्वस्त करणाऱ्यांवर कारवाई करावी, पवन ऊर्जा कंपनीच्या आदिवासीविरोधी कृत्यांबद्दल निर्णय घ्यावा,

रेल्वेत लूट करणारे दोघे प्रवाशांमुळे पोलिसांच्या ताब्यात

धावत्या रेल्वेत प्रवाशांवर चाकुने वार करत २० हजार रुपयांची लूट करणाऱ्या चार तरुणांविरुद्ध लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी…

स्वतंत्र जिल्हा मंडळासाठी मोलकरणींनी संघर्ष करण्याचे आवाहन

जिल्हास्तरावर घर कामगार मोलकरणींचे स्वतंत्र मंडळ स्थापन करण्यासाठी संघर्ष करण्याचे आवाहन वीज कर्मचारी फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष कॉ. अरुण म्हस्के यांनी केले…

तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त वाहतूक मार्गात बदल

तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी मेळा स्थानक परिसरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानक ते…

इंडिया बुल्स प्रकल्प नाशिक, नगरच्या मुळावर

सिन्नर येथील इंडिया बुल्स कंपनीच्या औष्णिक वीज प्रकल्पास ४.५ टीएमसी पाणी दिल्यामुळे कोपरगाव, राहता, येवला व सिन्नर तालुक्यांचे वाळवंट होणार…

संबंधित बातम्या