नक्षल चळवळीत मागील काही दिवसांपासून सुरू असलेला अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. केंद्रीय समितीने शस्त्र सोडण्याची भाषा विश्वासघातकी, असल्याचे…
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत पोलिसांच्या सातत्यपूर्ण मोहिमा व शासनाच्या आत्मसमर्पण धोरणामुळे आतापर्यंत ७१६ नक्षलवाद्यांनी शस्त्र खाली ठेवले आहेत.
केंद्र सरकारने ३१ मार्च २०२६पर्यंत देशातून नक्षलवाद हद्दपार करण्याची घोषणा करून नक्षलविरोधी मोहीम अधिक गतिमान केली आहे. त्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी…