
दक्षिण गडचिरोलीत पुन्हा एकदा नक्षलवादी सक्रिय झाल्याचे चित्र आहे.
अहेरी विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या सूरजागड टेकडीवर वर्षभरापासून लोह उत्खनन सुरू आहे. याला नक्षल्यांचा विरोध आहे.
राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी पोलिसांच्या पाठिशी आहे. पालकमंत्री असतानाही मी पोलिसांच्या पाठिशी होतो.
गडचिरोलीचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांना नक्षलवाद्यांकडून धमकी आली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या धमकीचा मुद्दा थेट…
आधीचे राजकारणी सत्ता मिळवण्यापुरते नक्षल्यांशी चर्चा करू म्हणायचे, मग नक्षलींशी खलबतेही करू लागले, पण आताच्याही सत्ताधाऱ्यांना राजकीय कारणांसाठी पुन्हा नक्षलवादच…
कोबाड गांधींच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’चा पुरस्कार शिंदे सरकारने का रद्द केला? या पुस्तकावर आणि कोबाड गांधींवर नेमके काय आक्षेप आहेत? हे…
बंदी घातलेल्या नक्षलींना शहरात बसून हिंसेसाठी प्रोत्साहित करणे, प्रत्यक्ष हिंसेत सहभागी असणे असे न्यायालयात सिद्ध करणे सोपे नाही,
एप्रिल २०२० पासून तेलतुंबडे अटकेत आहेत. याच मुद्यावर उच्च न्यायालयाने तेलतुंबडे यांना जामीन मंजूर केला.
ज्योती जगताप यांच्या विरोधातील आरोप सकृतदर्शनी खरे असल्याची टिपण्णीही न्यायालयाने केली.
उच्च न्यायालयाने दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक साईबाबांची नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली.
झारखंड पोलीस अनेक दिवसांपासून घेत होती शोध; अखेर नालासोपरामधून एटीएसच्या टीमने पकडले
लोकशाहीने वाटचाल करणाऱ्या भारताचा विनाश आणि चीनच्या धोरणांना पाठिंबा देत भारताला विरोध हाच डाव्यांचा कार्यक्रम आहे.
काल रात्री नऊ वाजताच्या सुमारास ४० ते ५० नक्षलवादी आले आणि पोलीस पाटलांना घेऊन गेले
पालकमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतानाच नक्षलवाद्यांनी दोन निरपराध आदिवासी युवकांची हत्या केलीय.
गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली पोलिसांनी केलेल्या नक्षलवाद्यांविरोधातील कारवाईसाठी त्यांचं अभिनंदन करत कौतुक केलंय.
गेल्या ११ मार्चला हेडरी येथे दीपक मुकूंद सडमेकचा अशीच हत्या करण्यात आली होती.
केंद्रातील मोदी सरकारच्या उद्योगस्नेही धोरणामुळे नजीकच्या काळात विस्थापितांच्या संख्येत मोठी वाढ होणार असून
मारामाऱ्या आणि हल्ले हे केवळ आपल्यालाच करता येतात, अशा भ्रमात सनातन संघटनेने राहू नये
आदिवासी भागाप्रमाणेच आता नक्षलवाद शहरी भागातही फोफावू लागला आहे. याबाबत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये चर्चा घडवून आणणे व त्यांच्यात जागरूकता निर्माण करणे…
व्यापारी, ठेकेदारांकडून होणारी गरीब आदिवासींची लूट थांबविण्यासाठी नक्षल चळवळ जन्माला आली. कालांतराने या चळवळीचे रूप बदलले आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.