scorecardresearch

नितीश कुमार

नितीश कुमार (Nitish Kumar) हे बिहारमधील मोठे नेते असून सध्या ते बिहार (Bihar) राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी रेल्वेमंत्रिपदासोबतच कृषीमंत्री आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्री म्हणून मोठी जबाबदारी पार पाडलेली आहे.

१९८५ साली ते बिहार विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले आणि येथून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. १९८९ साली त्यांना बिहारमधील जनता दल या पक्षाचे सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले. याच वर्षी ते लोकसभेत खासदार म्हणून निवडून आले.
१९९० साली ते प्रथम मंत्री झाले. त्यांना केंद्रीय कृषी राज्यमंत्रिपद देण्यात आलं. 2000 साली ते बिहारचे मुख्यमंत्री झाले. पण अवघ्या सात दिवसात त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्याच वर्षी ते पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात कृषी मंत्री झाले. मे 2001 ते 2004 या काळात वाजपेयी सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली. ते आतापर्यंत पाच वेळा बिहारच्या मुख्यमंत्री तर सहा वेळा खासदार राहिलेले आहेत.
Read More
Nitish-Kumar-on-Prohibition
दारूबंदीचा काय फायदा झाला? जातनिहाय सर्व्हेनंतर बिहार पुन्हा एकदा सर्व्हे घेणार

बिहारमध्ये दारूबंदी केल्यानंतर त्याचे काय परिणाम झाले? याचा तपास करण्यासाठी बिहारमध्ये बंदीबाबतचा तिसरा सर्व्हे घेण्यात येणार आहे. मात्र भाजपाने या…

NItish-Kumar-Demands-Special-Status-to-Bihar
बिहार विशेष दर्जाची मागणी का करत आहे? विशेष दर्जाच्या राज्याला कोणत्या सुविधा मिळतात?

बिहार आणि इतर काही राज्य गेल्या अनेक वर्षांपासून विशेष दर्जा मिळावा, यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र भारतातील काही मोजक्या राज्यांना असा…

nitish kumar bihar
बिहारमध्ये शालेय सुट्ट्यांवरून रंगलं राजकारण; हिंदू सणांच्या सुट्या कमी केल्याचा विरोधकांचा आरोप!

बिहार राज्याच्या शिक्षण विभागाने जारी केलेल्या कॅलेंडरनुसार २०२४ मध्ये शिवरात्री, जन्माष्टमी, रक्षाबंधन, हरतालिका आणि जितिया (जीवितपुत्रिका व्रत) यांसारख्या सणांना सुट्टी…

Loksatta Anvyarth Prohibition needs to be implemented
अन्वयार्थ: दारूबंदीचा (तरी) ‘अंमल’ हवा!

जातनिहाय जनगणना यशस्वी झाल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्यातील दारूबंदी धोरणाचा राज्यातील जनतेवर कितपत परिणाम झाला याचा आढावा घेण्यासाठी घरोघरी…

Bihar-cm-nitish-kumar-and-Jitan-ram-Manjhi
‘मांझी यांना मुख्यमंत्री करणे माझा मूर्खपणा’, नितीश कुमार यांच्या वक्तव्यानंतर महादलित मतपेटी हिसकावण्याचा मांझींचा प्रयत्न

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारचे माजी मुख्यमंत्री व एकेकाळचे त्यांचे जवळचे सहकारी जीतन मांझी यांच्यावर टीका केल्यामुळे बिहारमधील राजकारण ढवळून…

Narendra Modi Vs Nitish kumar
“बिहारला विशेष राज्याचा दर्जा द्या, अन्यथा…”, नितीश कुमार यांचा मोदी सरकाला कडक इशारा

“केंद्र सरकारने बिहारला विशेष राज्याचा दर्जा द्यावा”, अशी मागणी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली आहे.

uday samant Uddhav Thackeray l
अमित शाहांविरोधात उद्धव ठाकरेंचं निवडणूक आयोगाला पत्र, शिंदे गटाकडून बचाव, नितीश कुमारांचा उल्लेख करत म्हणाले…

उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, आम्हाला अपेक्षित होतं की, नितीश कुमार यांनी महिलांबाबत केलेल्या अश्लील वक्तव्यावर इंडिया आघाडीतले लोक आणि उद्धव…

CM-Nitish-Kumar
आरक्षण वाढवले; पण नोकऱ्या कुठे आहेत? बिहारमध्ये फक्त १.५ टक्के लोकांकडे सरकारी नोकरी

खुल्या प्रवर्गातील लोकांकडे लोकसंख्येच्या तुलनेत अधिक सरकारी नोकऱ्या आहेत. परंतु, ईबीसी प्रवर्गाची लोकसंख्या सर्वाधिक असून, त्यांच्यातील सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण ०.९८…

Even after Bihar Chief Minister Nitish Kumar apology Bihar Legislature storms over gender relations
पहिली बाजू: कुठे नितीश आणि कुठे लोहिया..

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी माफी मागितल्यानंतरही, स्त्री-पुरुषसंबंधांबाबत बिहार विधिमंडळात त्यांनी केलेल्या ग्राम्य टिप्पणीमुळे वादाचे मोहोळ उठले, हे नजरेआड करता येत…

political importance of cm nitish kumar in marathi, political importance of nitish kumar increased in the country
चर्चेतील चेहरा : नितीशकुमार यांचे राजकीय महत्त्व वाढले ?

जातनिहाय जनगणनेच्या निष्कर्षाच्या आधारे बिहारमधील आरक्षणाचे प्रमाण ५० टक्क्यांवरून ६५ टक्के करण्यात आले.

bihar caste census bihar assembly unanimously passes 65 percent caste reservation bill
बिहारमध्ये आरक्षण ६५ टक्क्यांवर; विधानसभेत विधेयक एकमताने मंजूर

केंद्राने काही वर्षांपासून लागू केलेल्या आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या १० टक्के आरक्षणासह बिहारमधील आरक्षण ७५ टक्क्यांवर गेले आहे.

row over nitish kumar remark on women
अन्वयार्थ : घसरलेल्या जिभेचे कवित्व

राजकारणात सक्रिय असलेला महिलावर्गही पक्षीय भूमिकेतून या मानसिकतेकडे बघतो. त्यामुळे दिवसेंदिवस परिस्थिती सुधारण्याऐवजी बिघडत चालली आहे.

संबंधित बातम्या

मराठी कथा ×