मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यसभा उमेदवारी अर्ज भरल्याने बिहारमधील २० वर्षांच्या एका युगाचा अंत झाला आहे. नितीश यांच्यानंतर आता भाजप आणि आरजेडीमध्ये थेट संघर्ष होणार असून, त्यांनी बांधलेली ३६ टक्के ‘ईबीसी’ मतपेढी कोणाकडे जाणार? वाचा सविस्तर विश्लेषण.