‘पीएमकेएसवाय’चा खर्च ६,५२० कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे, असे माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर पत्रकारांना सांगितले.
स्थलांतर ही वर्षांनुवर्षं चालू असलेली प्रक्रिया आहे, राजकीय, कौटुंबिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक कारणांनी लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी राहायला जात…
पदार्थांचा दर्जा असमाधानकारक असल्याने स्थानिक पातळीवर घरपोच आहाराचे सेवन होत नसल्याचे जिल्ह्यात विविध ठिकाणी दिसून आले आहे. त्यामुळे शासनातर्फे राबविल्या…
आमदार संदीप जोशी यांनी ऑनलाईन अॅप्सद्वारे ग्राहकांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नपदार्थांमधून होणारी फसवणूक, निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ आणि तपासणी यंत्रणेच्या अभावावर प्रश्न…