Page 9 of अवकाळी पाऊस News

नवली येथील नागरिकांना कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने तसेच उपलब्ध असलेले पर्यायी मार्ग हे किचकट, लांब व वळसा घालून असल्याने…

कमाल आणि किमान तापमानात वाढ होत राहिल्यामुळे उन्हाच्या झळा सहन कराव्या लागल्या. कोरडे हवामान, उत्तरेकडून येणारे उष्ण वारे अशा कारणांमुळे…
मंगळवार, बुधवार या दोन दिवसात अवकाळी पाऊसने जिल्ह्यातील ३३०७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.

येत्या पावसाळ्यात उपाययोजना आखण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.

गेल्या सोमवारी (दि. ५) व मंगळवारी (दि. ६) जिल्ह्यात झालेला अवकाळी पाऊस, वादळी वारे व गारपिटीचा जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील २८…

यामुळे मंडप व्यवस्थापन, स्वागत सजावट करणारे, जेवणाचे व्यवस्थापक, छायाचित्रकारांना नुकसानाला सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे.

जव्हार व मोखाडा या दोन तालुक्या व्यतिरिक्त उर्वरित सर्व सहा तालुक्यांमध्ये ६ व ७ मे रोजी जोरदार पाऊस झाला.

जोरदार वाऱ्यामुळे फळे गळून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेत मोठी वाढ झाली होती.

पूर्व उपनगरांतील अनेक भागांत नाल्यांजवळील वस्त्यांमध्ये, अनेक रस्त्यांवर नाल्याचे पाणी शिरले.

वसई विरार शहरात महावितरण तर्फे वीज पुरवठा केला जातो.वीज वितरण करण्यासाठी महावितरणने विविध ठिकाणी विद्युत खांब उभे करून त्यावर वीज…

महावितरण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी वीज पुरवठा पुन्हा सुरु करण्यासाठी कार्यरत असून ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये वीजेचा लपंडाव सुरु आहे.

विपरित परिस्थितीतही युद्धस्तरावर दुरुस्तीचे काम करून महावितरण कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत केला. यामध्ये महावितरणचे लाखो रूपयांचे नुकसान झाले.