निर्यातबंदी उठवल्यानंतरही कांद्याचा प्रश्न संपत नाही. शेतकऱ्यांसाठी नाही, ग्राहकांसाठी नाही आणि सत्ताधाऱ्यांसाठीही नाही. त्यासाठी दीर्घकालीन धोरणांची आखणी आवश्यक आहे…
प्रचारात कांदा निर्यात बंदीची धग सर्वत्र जाणवत असल्याने लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत केंद्र सरकारने निर्बंध शिथिल केल्यानंतर कळीच्या ठरलेल्या या विषयाला…
केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी शनिवारी उठवली. मात्र, कांद्यावर ५५० डॉलर्स किमान निर्यातमूल्य लागू केले. शिवाय ४० टक्के निर्यातकरही भरावा लागणार…