चर्चेच्या विषयांत काश्मीरच्या मुद्दय़ाचा समावेश करण्यात आला नाही, तर भारतासमवेत कोणत्याही चर्चेला सुरुवात केली जाणार नाही, असे तुणतुणे पाकिस्तानने पुन्हा…
आंतरराष्ट्रीय सीमेवर चाललेल्या गोळीबाराबाबत भारत व पाकिस्तानमध्ये शाब्दिक युद्ध सुरू असतानाच, भारत हा पाकिस्तानला ‘कमी तीव्रतेच्या युद्धात’ गुंतवून ठेवू इच्छित…
पाकिस्तानच्या लष्कराने केलेले हवाई हल्ले आणि दहशतवाद्यांनी लष्कराच्या छावणीवर हल्ला केल्यानंतर लष्कराने केलेल्या गोळीबारात जवळपास ६० दहशतवादी ठार झाल्याचे अधिकाऱ्यांनी…