scorecardresearch

छुप्या दहशतवादाला पाकचा उघड पाठिंबा

भारतीय लष्कराशी प्रत्यक्ष युद्धभूमीवर दोन हात करण्याची ताकद नसल्याने पाकिस्तान छुप्या दहशतवादी कारवायांच्या माध्यमातून भारतीय लष्कराला जेरीस आणण्याचा प्रयत्न करत…

२० साल बाद..

तब्बल २० वर्षांनंतर पाकिस्तानने ऑस्ट्रेलियावर क्रिकेट कसोटी मालिकेत विजय मिळवण्याची किमया साधली. ऑस्ट्रेलियाला दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये चारी मुंडय़ा चीत…

मिसबाहचा तडाखा!

पाकिस्तानने कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियावर २-० असे निर्भेळ यश मिळवण्याच्या दिशेने रविवारी पायाभरणी केली आहे. पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल हकने अवघ्या…

मालिका विजयाकडे पाकिस्तानची वाटचाल

पाकिस्तानने तिसऱ्या दिवशीच दुसऱ्या कसोटीसह मालिकेत निभ्रेळ यश मिळवण्याचे आपले इरादे स्पष्ट केले आहे. पाकिस्तानने दुसऱ्या डावात २ बाद ६१…

काश्मीरप्रश्नी हस्तक्षेप करा!

काश्मीरप्रश्नी नेहमीच कांगावखोर भूमिका घेणाऱ्या आणि सीमा भागात नेहमीच अशांततेचे वातावरण निर्माण करणाऱ्या पाकिस्तानने काश्मीरप्रश्नी हस्तक्षेप करावे, अशी विनंती संयुक्त…

भारताच्या चोख प्रत्युत्तरानंतर पाकच्या बंदुका शांत

आंतरराष्ट्रीय सरहद्दीवर तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने केलेल्या माऱयाला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केल्यानंतर गुरूवारी रात्रीपासून पाककडून होणाऱया…

कुरापती थांबवा नाहीतर महागात पडेल; जेटलींचा पाकला इशारा

भारत आणि पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सरहद्दीवर तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून होणारे हल्ले आता खपवून घेतले जाणार नाहीत. पाकने आपल्या कुरापती…

संपूर्ण काश्मीर ताब्यात घेऊ

काश्मीरमधील इंचन् इंच जमीन पाकिस्तानची असल्याने पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) भारताकडून संपूर्ण काश्मीर ताब्यात घेईल, अशी दर्पोक्ती पक्षाचे युवानेते बिलावल…

२०० शस्त्रसज्ज दहशतवाद्यांचा भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न

भारत-पाक सीमारेषेवर तब्बल २०० दहशतवादी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा घेऊन भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती, शनिवारी भारतीय लष्करातर्फे देण्यात…

काश्मिरची इंच न् इंच जमीन भारताकडून परत मिळवेन- बिलावल भुत्तो

पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांचे पुत्र बिलावल भुत्तो यांनी पाकिस्तानी पिपल्स पार्टी (पीपीपी) भारताकडून संपूर्ण काश्मिर परत मिळवेल असे…

भारत-पाक चर्चा प्रक्रियेला पूर्णविराम नाही -स्वराज

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमधील संबंध सुधारावेत यासाठी भारताने नेहमीच प्रयत्न केले. मात्र पाकिस्तान संवाद प्रक्रियेत अडथळे निर्माण करत…

संबंधित बातम्या