शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या प्रमुख मागणीसाठी हिवाळी अधिवेशनावर राज्यातील सर्व शेतकरी संघटना मिळून मोठे आंदोलन काढणार असल्याची घोषणा राजू शेट्टी…
परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. यामध्ये ५२ महसूल मंडळे प्रभावित झाली असून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई जाहीर…
परभणी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असतानाही रिक्त असलेली जिल्हाप्रमुखपदे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अखेर भरण्यात आली.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि वस्त्यांमध्ये शिरलेले पाणी बाहेर काढून देण्यासाठी महापालिकेची यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र पाहायला मिळाले.