रायगड जिल्ह्यामधील माणगाव तालुक्यातील चन्नाट गावातील धबधब्यात भिजण्याचा आनंद घेत असताना अंदाज चुकल्यामुळे मुंबईतील ऋषी पथिपकाचा (२२) पाण्यात बुडून मृत्यू…
सिंधुदुर्गमधील आंबोलीजवळ कावळेसाद पॉईंटवर कोल्हापूरचे राजेंद्र सनगर दरीत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दाट धुक्यामुळे शोधमोहीम थांबवण्यात आली असून, शनिवारी…
बदलापूर – मुरबाड रस्त्यावर काँक्रिटीकरणाच्या कामामुळे वाहतूक मुळगावमार्गे वळवण्यात आली असून पर्यटकांनी बारवी धरणाच्या मार्गावर प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले…