
राज ठाकरेंचं भाषण आधी पोलिसांनी पाहावं अशी मागणी देखील याचिकेतून करण्यात आली असून त्यावर दुपारी सुनावणी होणार असल्याची माहिती वकिलांनी…
संजय दत्तच्या सुटकेचा निर्णय घेताना महाराष्ट्र कारागृह विभागाला विश्वासात घेतले होते का? खंडपीठाचा सवाल
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने जमीन अधिग्रहण वटहुकूम परत जारी केल्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या शेतकरी संघटनांच्या याचिकांवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी…
सरकारने आपले काम चोख बजावले तर जनहित याचिकांची गरजच भासणार नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्या. टी. एस. ठाकूर यांनी…
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या नव्या निर्णयाला याचिकेत दुरुस्ती करून आव्हान देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना बुधवारी तीन आठवडय़ांची…
यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामनी या गावात मोठय़ा प्रमाणात कुमारी मातांचे झपाटय़ाने वाढत चालेले प्रमाण आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या अन्य समस्यांप्रकरणी मुंबई…
शुक्रवारी एकीकडे शिवसेनेचे नेते मंत्रिपदाची शपथ घेत असताना दुसरीकडे शिवसेनेला सत्तेत सहभागी होण्यापासून सहा महिने मज्जाव करा, अशी मागणी करणारी…
निवडणूक आयोगाकडून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, त्यांचे पूत्र आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांना संपत्ती जाहीर…
लोकसभा निवडणुकीत झालेला दारूण पराभव आणि ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका, या पाश्र्वभूमीवर मराठा समाजाला खूश करण्यासाठी त्यांना सरकारी नोकऱ्या…
पुणे येथील मतदार यादीतून सुमारे एक लाख मतदारांची नावे गाळणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी वर्गावर फौजदारी कारवाईची मागणी करणारी जनहित याचिका…
राजकीय फायद्याच्या दृष्टीने आम आदमी पक्षाने राष्ट्रध्वजाचा वापर केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात अरविंद केजरीवाल, मयंक गांधी आणि अंजली दमानिया यांच्याविरोधात…
मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील गुन्हेगार अभिनेता संजय दत्त याला लागोपाठ तीन वेळा मंजूर करण्यात आलेल्या पॅरोलविरोधात अखेर मुंबई उच्च न्यायालयात मंगळवारी…
वरळी येथे पोलिसांच्या घरांसाठी राखून ठेवलेला भूखंड आमदार-नोकरशहांच्या घरांसाठी बहाल करून पोलिसांच्या तोंडाला पाने पुसल्या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी…
भारताची पहिली विमानवाहू युद्धनौका तसेच अत्यंत गौरवशाली कारकीर्द असलेली आयएनएस विक्रांत भंगारात न काढता तिचे जतन करावे
आमदारांच्या पेन्शनवाढीचा मुद्दा उच्च न्यायालयात पोहोचला असून ही पेन्शनवाढ करणाऱ्या राज्य सरकारच्या निर्णयाला दोन पत्रकारांनी जनहित याचिकेद्वारे आव्हान दिले आहे.
देशाचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षकपदी (कॅग) शशिकांत शर्मा यांच्या नियुक्तीला आव्हान देणारी जनहित याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.
अध्यक्ष आणि सदस्यांविना ‘अनाथ’ झालेल्या ‘बाल हक्क संरक्षण आयोगा’चा कारभार सध्या नियमबाह्य़ आणि ढिसाळपणे चालविला जात असल्याचा आरोप करीत एका…
दर्भातील सिंचन प्रकल्पांमध्ये मोठय़ा प्रमाणावर घोटाळे झाल्याचा आरोप करणाऱ्या जनहित याचिकांवरील प्राथमिक आक्षेप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावल्यामुळे…
एका खून प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यास मुदतवाढ मिळावी, ही पोलिसांनी केलेली विनंती मान्य करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका…
सावकारी पाशातून शेतकऱ्यांची मुक्तता करणाऱ्या आणि शेती विकासाचा पाया रचणाऱ्या भू विकास बँकांच्या जिल्हा व तालुका स्तरावरील ३५८ शाखा, सहा…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.