scorecardresearch

पीयूष गोयल

उच्च विद्याविभूषित व भाजप पक्षश्रेष्ठींचा विश्वासू चेहरा असलेले पियूष गोयल हे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यांच्याकडे सध्या केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रीपद आहे. पियूष गोयल यांचे वडील वेदप्रकाश गोयल हे वाजपेयी मंत्रीमंडळात नौकायन मंत्री होते. तर त्यांच्या आई चंद्रकांता गोयल आमदार होत्या. पियूष गोयल हे राज्यसभेवर पहिल्यांदा २०१० मध्ये आणि दुसऱ्यांदा २०१६ मध्ये निवडून गेले.

राज्यसभेचे सभागृह नेतेपद त्यांनी भूषविले. गोयल यांनी अर्थ, ऊर्जा, रेल्वे, कोळसा, वाणिज्य, कॉर्पोरेट अफेअर्स अशा विविध खात्यांचा कार्यभार याआधी सांभाळला आहे. संसदेच्या अर्थ, संरक्षण विषयक विविध समित्यांवरही त्यांनी काम केले. गोयल यांनी चार्टर्ड अकाऊंटंट आणि विधी पदवीचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी देशातील सर्वात मोठ्या राष्ट्रीयीकृत बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदाच्या संचालक मंडळातही काम केले आहे.


Read More
Piyush goyal
कांदिवलीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारणार, केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची घोषणा

कांदिवली (पूर्व) येथे ३७ एकर जागेवर आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल उभारण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबई चे खासदार…

Piyush Goyal : “वेळ वाया का घालवायचा?”; मंत्री पीयूष गोयलांनी विमानतळावर बसून फाईलींवर केल्या सह्या, व्हिडीओ व्हायरल

पीयूष गोयल हे विमानतळावरच बसून आपलं काम पूर्ण करत फाईलींवर सह्या करत असल्याचे पाहायला मिळाले आहेत.

piyush-goyal-on-india-us-tariff-war
‘डोक्यावर बंदूक ठेवून व्यापार होणार नाही’, पियुष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावलं; रशियन तेल आयातीबाबत म्हणाले…

India US Trade Deal: भारत आणि अमेरिकेदरम्यान व्यापार करारासंदर्भात चर्चा सुरू आहे. यावेळी पियुष गोयल यांनी भारत पाश्चिमात्य देशांच्या दबावाखाली…

Piyush Goyal On Trade Talks with US : अमेरिकेबरोबरच्या व्यापारी चर्चेदरम्यान पीयूष गोयल यांचा ट्रम्प प्रशासनाला थेट संदेश; म्हणाले, “भारत घाईत…”

Piyush Goyal On Trade Talks with US : केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेबरोबरच्या व्यापारी चर्चेबाबत महत्त्वाचे विधान केले आहे.

India foreign investment, financial sector investment India, banking sector FDI India, Piyush Goyal investment news,
भारतीय बँका, वित्तीय क्षेत्रात लवकरच ५० हजार कोटींची गुंतवणूक; वाणिज्यमंत्री गोयल यांची घोषणा

गोयल यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर टिप्पणीत म्हटले आहे की, जागतिक पातळीवर अस्थिरतेचे वारे असले तरी भारत हा गुंतवणुकीसाठी मरुद्यान ठरत…

India US trade deal, Piyush Goyal trade talks, bilateral trade agreement India US, MSME protection India, India US agriculture trade,
व्यापार करारावर सौहार्दपूर्ण चर्चा, ‘एमएसएमई’च्या हितांचे संरक्षण करण्याचे गोयल यांचे आश्वासन

“भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार करारावरील चर्चा सौहार्दपूर्ण वातावरणात पुढे जात आहे,” असे वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी…

India-US-Tariff-Tension
Piyush Goyal : भारत-अमेरिकेतील टॅरिफ तणाव कधी संपेल? केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान; म्हणाले, “दोन्ही देशांमध्ये…”

भारत-अमेरिकेत व्यापार तणाव कायम आहे. मात्र, हा तणाव कधी कमी होईल? यावर आता भारताचे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी मोठं…

Central minister piyush goyal on prashant kishor and bihar election 2025
“निवडणुकीत त्यांना महत्त्व नाही,” प्रशांत किशोरांबाबत केंद्रीय मंत्र्याचं महत्त्वाचं विधान; नक्की काय म्हणाले?

Bihar election 2025 प्रशांत किशोर यंदा पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी भाजपा नेत्यांवर केलेल्या आरोपांनी, एनडीए सरकारवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनी…

Indians stranded in Oman rescued
ओमानमध्ये अडकलेल्या ३६ भारतीय कामगारांची सुटका; नोकरीच्या शोधात गेले होते परदेशात

हा प्रकार समोर येताच भारत सरकारने ओमानमधील भारतीय दूतावासाच्या मदतीने असहाय्य झालेल्या कामगारांची सुटका केली.

loksatta editorial india us trade dispute may ease as india considers more oil imports
अग्रलेख : ‘तेल’ मालीश !

ट्रम्प यांस शांत करणे हे अर्थगती स्थिर ठेवण्यासाठी अधिक महत्त्वाचे असल्याने येत्या काही काळात केंद्र सरकार देशी विरोधकांकडे दुर्लक्ष करण्याचा…

Salt producers refuse to give up saline land for Dahisar-Bhayander road
दहिसर-भाईंदर रस्त्यासाठी खार जमीन देण्यास मीठ उत्पादकांचा नकार; खार जमीनीची मालकी केंद्र सरकारची नसल्याचा दावा

मिठागरांच्या जमिनी केंद्र सरकारच्या नसून त्या आमच्या मीठ उत्पादकांच्या मालकीच्या असल्याचा दावा मीठ उत्पादकांच्या संघटनेने केला आहे. मीठ उत्पादकांना शिलोंत्री…

piyush goyal announces land handover for coastal Road mumbai
ठाणे जिल्ह्यातील ५३ एकर खार जमीन राज्य सरकारला हस्तांतरित; पियुष गोयल यांनी दिली ट्विटरवरून माहिती…

केंद्र सरकारने ठाण्यातील ५३ एकर खार जमीन महाराष्ट्र सरकारकडे हस्तांतरित केली असून वर्सोवा-भाईंदर प्रकल्पाला यामुळे गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली…

संबंधित बातम्या