scorecardresearch

भले-बुरे दिवस

निसर्गकविता आणि प्रेमकविता यांनाही सध्या वाईट दिवस आलेले दिसतात. बालकवी, बोरकर, पाडगांवकर, महानोर यांच्या कवितेतला निसर्ग प्रत्यक्षात हरवलाय का? याचे…

चारचौघींची रंगतदार काव्य मैफल

कवयित्री जयश्री वाघ यांनी सादर केलेल्या या गझलमधून स्त्रीच्या मनातील गुंतागुंत, अनामिकता व्यक्त झाली आणि उपस्थितांना ते भावले. निमित्त होते…

एक समूर्त भावकाव्य

कवयित्री शांता शेळके या नावाशी माझा पहिला परिचय मी विद्यार्थिदशेत असतानाच झाला. गंमत म्हणजे एक वाचक म्हणून मी त्यांना प्रथम…

बाईमाणूस आणि कवीमाणूस

‘तोच चंद्रमा नभात’च्या निमित्ताने आठवण निघालीच आहे तर शांताबाईंच्या आणखी काही आठवणी तुमच्याबरोबर वाटून घ्याव्या असं मनात येतं आहे. ‘तोच…

एक छोटीसी भूल..

'टुएरर इज ह्य़ुमन' अशी एक इंग्रजी म्हण आहे. तिचा रोखठोक अनुवाद करायचा झाला तर, 'चुकतो तो माणूस' असा करता येईल.…

अजुनी बकरी पाला खाते..

अजुनी फुलांना गंध येतो, अजुनी बकरी पाला खाते.. मर्ढेकरांच्या कवितेच्या या ओळींची आठवण यावी, असा थरारक प्रकार इर्शाळगडावर घडला. चार…

जी. ए.- ग्रेस : एक भावबंध

जी.ए. आणि ग्रेस यांची प्रत्यक्ष कधीही भेट झाली नाही. परंतु या दोघांचेही मन एकमेकांविषयीच्या प्रेमाने आणि आदराने भरलेले होते. कवी…

पाडगावकरांनी केला रसिकांना ‘सलाम’

केवळ तुमच्यामुळेच माझ्या कवितांना आणि मलाही अस्तित्व आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांनी रसिकांना ‘सलाम’ केला. ‘शतदा प्रेम…

दोन कविता आणि दोन कवी

कविता आणि कवी या उभयतांच्या अस्तित्वाची डोळस जाण येण्याच्या खूप आधी, म्हणजे वयाचं पहिलं दशकं गाठण्याआधीच, दोन अर्वाचीन मराठी कवी…

काव्यमैफल : पर्यावरण प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे. ही भारतभूमी वैविध्यपूर्ण वनसंपदेने समृद्ध आहे. या भारतभूमीत वसलेले हिमालय, जंगले, पर्वत, नद्या, तळी, सरोवरे, धरणे…

संबंधित बातम्या