कविता News

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी “राग तुझा कसला ? महाराष्ट्राचा लाडका भाऊ का रुसला?” अशी कविता…

‘कविता म्हणजे मनाचं पाझरणं असतं. त्याला वास्तवाचा स्पर्श झाला की कवीला अनुभवाचा तळ दिसू लागतो.

बालभारतीने ही कविता कोणत्या निकषांवर निवडली, असा प्रश्न उपस्थित करत अनेक जण या कवितेवर टीका करत आहेत.

लालनशाह फकीर हे मुघल साम्राज्याचा अस्त आणि ब्रिटिश वसाहतवादाचा उदयकाळ पाहणारे बंगाली संतकवी.

अजय कांडर यांच्या अलीकडेच प्रकाशित झालेल्या ‘अजूनही जिवंत आहे गांधी’ या संग्रहातील कवितेतून महात्मा गांधींविषयीच्या विविध भावजाणिवा प्रकटल्या आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेली ‘सागरा प्राण तळमळला’ कविता ही आजही भारतीयांच्या मनात घर करुन राहिली आहे.

‘उडान’चे लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय अशा तिन्ही आघाडया कविता यांनी सांभाळल्या होत्या.

कविता लिहिणारे आणि विविध चित्रपटांतून रांगडा खर्जातला आवाज तसेच कसदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर नोंदले जाणारे लोकप्रिय अभिनेते पीयूष मिश्रा यांनी…

विरार येथे आयोजित केलेल्या जागतिक मराठी संमेलनात बोलत असताना एकनाथ शिंदे यांनी कवि रामदास फुटाणे यांच्या दाढीवरील कवितेला आपल्या मिश्किल…

कवयित्री जसिंता केरकेट्टा पुरस्कार नाकारण्यामुळे समाजमाध्यमांवर चर्चेत

“काँग्रेसने तेलंगणाच्या जनतेला नेहमी दगा दिलेला आहे, काँग्रेस दावा करत असलेल्या जागा त्यांना मिळणार नाहीत”, अशी भूमिका तेलंगणाचे मुख्यमंत्री के.…

स्त्रियांविषयी, मुलींविषयीची एक व्यापक आस्था या संग्रहात शब्दाशब्दांत जाणवते. ही आस्था वरवरची नाही, तर कवयित्रीचाही ‘बाई’पणाच्या अनेक अवस्थांतराशी जैविक संबंध…